शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादीने केले नगरमधील बांधकाम विभागाच्या कार्यालयात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 14:08 IST

बाह्यवळण रस्त्यावरुन वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे या महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीने सोमवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागात गेट बंद आंदोलन केले.

अहमदनगर : नगरमधील वाहतूक शहराबाहेरुन वळविण्यासाठी बांधण्यात आलेला बाह्यवळण महामार्ग पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे या बाह्यवळण रस्त्यावरुन वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे या महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीने सोमवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागात गेट बंद आंदोलन केले.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, बाह्यवळण रस्ता पूर्णपणे उखडला आहे़ या रस्त्यावरुन वाहतूक करणे जिकरीचे झाले आहे. खड्डे चुकविताना अपघात होतात. वाहनांचे टायर फुटतात. अवजड वाहनांचे पाठे तुटतात. त्यामुळे दोनदोन दिवस वाहने या मार्गावरच दुरुस्तीसाठी अडकून पडतात. याचा वाहनचालकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे वाहन चालक या मार्गावरुन वाहने नेत नाहीत आणि शहरातून वाहने आणल्यास त्यांच्यावर कारवाई होते. त्यामुळे बाह्यवळण महामार्ग त्वरीत दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दादा दरेकर यांनी केले़ यावेळी किसनराव लोटके, मोहन गहिले, गजेंद्र भांडवलकर, वैभव म्हस्के, अक्षय भिंगारदिवे, किरण ठुबे, अजय शेडाळे, पवन कुमटकर, अजय वाघ, अक्षय रोहोकले, ओमकार गाडळकर, देविदास टेमकर, प्रविण येलुलकर, दीपक दरेकर, आसिफ पटेल आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेसpwdसार्वजनिक बांधकाम विभाग