शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

जिल्हाधिकाऱ्यांचा मनपाला डोस

By admin | Updated: August 27, 2014 23:09 IST

अहमदनगर: पाणी गळती रोखा आणि तपासणीची मोहीम हाती घ्या, अशा सूचना करत जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बुधवारी महापालिकेच्या आरोग्य विभागास चांगलाच डोस भरला़

अहमदनगर: शहरातील आगरकर मळ्यातील नागरिकांना काविळीची लागण झाल्याबाबत नाराजी व्यक्त करत पाणी गळती रोखा आणि तपासणीची मोहीम हाती घ्या, अशा सूचना करत जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बुधवारी महापालिकेच्या आरोग्य विभागास चांगलाच डोस भरला़शहरातील आगरकर मळ्यात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना काविळीची लागण झाली आहे़ परिसरातील ३२५ जणांना दूषित पाणी पिल्याने कावीळ झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य तपासणीत आढळून आले़ यापैकी एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी महापालिका व जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांची बुधवारी बैठक घेतली़ बैठकीस महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ़ सतीश राजूरकर, जिल्हा शल्यचिकित्सा विभागाचे प्रतिनिधी पी़ एस़ कांबळे आदी उपस्थित होते़ या बैठकीत कवडे यांनी शहरातील कावीळप्रश्नी नाराजी व्यक्त करत तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या़तसेच विविध ठिकाणी तपासणी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत़शहरातील बहुतांश परिसरात जलवाहिनी व ड्रेनेजलाईन एकाच ठिकाणी आहेत़ दोन्ही लाईन एकाच ठिकाणी टाकल्याबाबत कवडे यांनी नाराजी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)