शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नगर जिल्ह्यात १२ ते १५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 11:49 IST

अहमदनगर : सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १२ ते १५ टक्के मतदान झाले. वरुणराजाने उघडीप दिल्याने मतदानासाठी सकाळी उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मतदानकेंद्राच्या बाहेर चिखल झाल्याने मतदारांनी थोडी गैरसोय झाली. प्रमुख उमेदवारांनी सकाळी आठच्या आतच मतदानाचा हक्क बजावला. पाऊस नसल्याने आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने मतदार सकाळीच घराबाहेर पडले होते. 

नगर जिल्ह्यात १२ ते १५ टक्के मतदानअहमदनगर : सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १२ ते १५ टक्के मतदान झाले. वरुणराजाने उघडीप दिल्याने मतदानासाठी सकाळी उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मतदानकेंद्राच्या बाहेर चिखल झाल्याने मतदारांनी थोडी गैरसोय झाली. प्रमुख उमेदवारांनी सकाळी आठच्या आतच मतदानाचा हक्क बजावला. पाऊस नसल्याने आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने मतदार सकाळीच घराबाहेर पडले होते. नगर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी ११६ उमेदवार मैदानात आहेत. सकाळी सात वाजता मतदानाला सुरवात झाली. पावसाने उघडीप दिल्याने मतदार सकाळीच घराबाहेर पडलेले होते. मतदान केंद्रावर काही ठिकाणी रांगा लागलेल्या होत्या, तर काही ठिकाणी शुकशुकाट होता. रात्री झालेल्या पावसाने रस्त्यावर पाणी साचलेले होते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर चिखल झालेला होता. मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी मतदारांना चिखल तुडवत जावे लागले. मंत्री राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, विधानसभेचे उपसभापती विजय औटी, आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्यासह प्रमुख उमेदवारांनी सकाळीच मतदान केले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019