शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

महावितरणने जिल्ह्यात लावली साडेतीन हजार झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 17:42 IST

राज्य सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेत महावितरणच्या नाशिक परिमंडळाने सक्रिय सहभाग नोंदवला असून, या मोहिमेंतर्गत परिमंडळातील विविध कार्यालयांच्या परिसरात पाच हजारांपेक्षा अधिक वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यात नगर जिल्ह्यात साडेतीन हजार झाडे लावण्यात आली.

अहमदनगर : राज्य सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेत महावितरणच्या नाशिक परिमंडळाने सक्रिय सहभाग नोंदवला असून, या मोहिमेंतर्गत परिमंडळातील विविध कार्यालयांच्या परिसरात पाच हजारांपेक्षा अधिक वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यात नगर जिल्ह्यात साडेतीन हजार झाडे लावण्यात आली.महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून परिमंडळातील महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये गेल्या आठवडाभरात ५ हजार ९२ वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यात नाशिक शहर मंडळात ९०१, तर मालेगाव मंडळात ७७१ असे एकूण १६७२ रोपांचे रोपण नाशिक जिल्ह्यात करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यात ३४०० वृक्षांची लागवड महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये करण्यात आली. मोहिमेत सहभाग घेत मुख्य अभियंता जनवीर यांनी सिन्नर तालुक्यातील दापूर येथे वृक्षारोपण केले. यावेळी नाशिक शहर मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे, उपकार्यकारी अभियंता दीपक जाधव, विनायक इंगळे, सचिन पवार यांच्यासह अभियंते व कर्मचारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरण