शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

डोंगर, झाडे, माती सांभाळणारी गावेच टिकतील

By | Updated: December 5, 2020 04:35 IST

बुधवारी (दि.०२) संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ गावाला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. पाणी फाउंडेशनचे जिल्हा समनव्यक विक्रम फाटक, ...

बुधवारी (दि.०२) संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ गावाला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. पाणी फाउंडेशनचे जिल्हा समनव्यक विक्रम फाटक, तालुका समन्वय भैरवनाथ अडलिंग, राजेंद्र जाधव, डॉ. शंकर गाडे, पोलीस पाटील गोरक्ष नेहे, संतोष फापाळे, रामदास डोंगरे, गंगाराम ढोले, चांगदेव दरेकर, चैतन्य कासार, रवी नेहे, अजित फापाळे, हरीश नेहे, अरुण फापाळे, संदीप थिटमे, अशोक थिटमे, अविनाश नेहे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

डॉ. पोळ म्हणाले, कृषी क्षेत्रातील विविध प्रयोग, जलसंधारण व वृक्षसंवर्धन, एकत्र कुटुंब पद्धती, दुग्ध व्यवसाय, अस्थी विसर्जनातून पर्यावरण रक्षण, वृक्षारोपणाचा नावीन्यपूर्ण उपक्रम यासारखे विविध दिशादर्शक उपक्रम सावरगाव तळने राज्याला दिले असून सावरगाव तळच्या उपक्रमाचे व शेती प्रयोगांचे अनुकरण केल्यास गावे समृद्ध होण्यासाठी वेळ लागणार नाही. प्रत्येक गावाने पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असून, शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि शाश्वत शेतीसाठी मातीचा सेंद्रिय कर्ब संभाळने हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी रासायनिक खते औषधे कमी करून जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने शेती करणे आवश्यक आहे तरच ते शक्य आहे. गावच्या समृद्धीसाठी गावाला चांगले नेतृत्व असणे गरजेचे आहे.