शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

प्रवरानगरला दिले होते मनमोहनसिंग यांनी शेतकरी कर्जमाफीचे संकेत

By सुदाम देशमुख | Updated: December 27, 2024 05:56 IST

स्मरण: पंतप्रधान असताना ८ फेब्रुवारी २००८ रोजी केला होता जिल्ह्याचा दौरा

अहिल्यानगर: पंतप्रधान असताना मनमोहनसिंग यांनी ८ फेब्रुवारी २००८ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवरानगर येथे एका समारंभाला हजेरी लावली होती. याच समारंभात त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेचे सूतोवाच केले होते. पुढे केंद्र सरकारने या कर्जमाफीची घोषणा केली.

प्रवरानगर येथे अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मनमोहनसिंग आले होते. या समारंभाला तत्कालीन राज्यपाल एस. एम. कृष्णा, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार बाळासाहेब विखे पाटील उपस्थित होते.‘देश के सबसे मेहनती और आधुनिक किसान’ अशा शब्दांत त्यांनी त्यावेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा गौरव केला होता. संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत आहे. सरकारने साखर कारखान्यांसाठी विशेष पॅकेज दिले आहे. त्याचबरोबर कृषी क्षेत्राच्या विकासासाठी चालू पंचवार्षिक योजनेत तब्बल ३५ हजार कोटींच्या दोन योजना सुरु केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जाची मोठी समस्या असून त्यावर लवकरच तोडगा काढला जाईल असे ते म्हणाले होते. विठ्ठलराव विखे पाटील हे ‘कर्मयोगी’ आहेत असे त्यांनी विखे पाटलांबाबत गौरवोद्गारही काढले होते.

मनमोहनसिंग यांनी जे सूतोवाच केले त्यासंदर्भातील वृत्त ९ फेब्रुवारी २००८ रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर २९ फेब्रुवारी २००८ रोजी मनमोहनसिंग सरकारचा अर्थसंकल्प मांडताना तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शेतकऱ्यांसाठी ६० हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली. मनमोहनसिंग यांच्या निधनानंतर जनतेला त्यांच्या प्रवरानगरमधील घोषणेची व या निर्णयाची प्रकर्षाने आठवण झाली.

टॅग्स :Manmohan Singhडॉ. मनमोहन सिंगAhilyanagarअहिल्यानगर