शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पाथर्डीच्या ३६ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:20 IST

टाकळीमानूर : पाथर्डी तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतींपैकी ३६ ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले आहे. त्यातून ग्रामीण जनतेचा महाविकास आघाडीवरील ...

टाकळीमानूर : पाथर्डी तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतींपैकी ३६ ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले आहे. त्यातून ग्रामीण जनतेचा महाविकास आघाडीवरील विश्वासच अधोरेखित होतो, अशी माहिती श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे यांनी दिली.ढाकणे म्हणाले, ७८ ग्रामपंचायतींचा निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर तीन बिनविरोध पार पडल्या होत्या. स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संयमी व लक्षवेधी प्रचार करून जनतेच्या मनात स्थान प्राप्त केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारची शेतकरी हिताची धोरणे तालुक्यात जनतेला पटल्याने त्यांनी अनेक गावांमध्ये सत्तांतर घडवून आणले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने जनतेच्या हितासाठी कुठलीही कसर ठेवली नाही. विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांना मोठा आधार देण्याचे काम सरकारने केले आहे. तालुक्यातील भाजप नेतृत्वाने मागील सव्वा वर्षापासून तालुक्यातील विकासाच्याबाबतीत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने लोकांचा रोष त्यांना पत्करावा लागल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे, असेही ढाकणे यांनी सांगितले.