शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुळा  धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 15:29 IST

राहुरी: प्रतिनिधी मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी आज उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आवर्तन सर्वसाधारण 22 दिवस सुरू राहणार असून साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याची शक्यता आहे.

राहुरी: प्रतिनिधी मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी आज उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आवर्तन सर्वसाधारण 22 दिवस सुरू राहणार असून साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याची शक्यता आहे.

 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा  धरणात 14700 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. मुळा डाव्या कालव्यासाठी सोडण्यात आलेले हे उन्हाळ्यातील दुसरे आवर्तन आहे .  200  क्यू सेक्सने डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. आज सोमवारी संध्याकाळी सहा वाजता डाव्या कालव्याचे आवर्तन   300 क्यू सेक्स करण्यात येणार आहे, अशी माहिती कालवा कार्यकारी अभियंता गणेश नानोरकर यांनी दिली

 ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाठपुरावा केल्यानंतर मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. डाव्या कालव्यात खाली सतराशे दशलक्ष घनफूट पाणी राखीव आहे मागील आवरताना मध्ये डाव्या कालव्याचा खाली 500 दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर करण्यात आला आहे. उन्हाळी आवर्तन सोडण्यात आल्यामुळे शेतातील उभ्या पिकांना दिलासा मिळाला आहे. डाव्या कालव्याला खाली असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी आवर्तन सोडण्यात यावी, याची मागणी केली होती. त्यानुसार उपअभियंता योगेश जोरवेकर व शाखा अभियंता विकास गायकवाड यांनी पाठपुरावा केला होता.

 या उन्हाळी आवर्तनाच्या माध्यमातून 500 दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी वापरण्यात येण्याची शक्यता आहे. उन्हाळी आवर्तन यामुळे शेतातील उभ्या पिकांना दिलासा मिळणार आहे. यंदा मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळेच विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

 फोटो -मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून आज सोमवारी शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmula muthaमुळा मुठा