शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

शिर्डीत साई संस्थानच्या रुग्णालयात कोविड सेंटर होणार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची ‘लोकमत’ला ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 13:09 IST

साईबाबा संस्थान व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत कोवीड केअर सेंटर उत्तमपणे सुरू आहे़ मात्र आता वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभुमीवर या सेंटरवरच न थांबता कोवीड रूग्णालय सुरू करण्याची निकड निर्माण झाली आहे़ जनसामान्यांशी निगडीत असलेल्या या संवेदनशील बाबीकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते़ या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी साईसंस्थानने अद्याप कोवीड हॉस्पीटल सुरू न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले़ आपण याबाबत तातडीने अहमदनगर जिल्हाधिकाºयांना सूचना करणार असल्याचेही टोपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

प्रमोद आहेर  

 शिर्डी : साईबाबा संस्थानच्या रूग्णालयात तातडीने कोवीड हॉस्पीटल सुरू करण्याच्या सूचना आपण अहमदनगर जिल्हाधिकाºयांना तत्काळ देणार असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

साईबाबा संस्थान व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत कोवीड केअर सेंटर उत्तमपणे सुरू आहे़ मात्र आता वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभुमीवर या सेंटरवरच न थांबता कोवीड रूग्णालय सुरू करण्याची निकड निर्माण झाली आहे़ जनसामान्यांशी निगडीत असलेल्या या संवेदनशील बाबीकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते़ या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी साईसंस्थानने अद्याप कोवीड हॉस्पीटल सुरू न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले़ आपण याबाबत तातडीने अहमदनगर जिल्हाधिकाºयांना सूचना करणार असल्याचेही टोपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

सध्या शिर्डीतील कोवीड केअर सेंटरमध्ये लक्षणे नसलेल्या रूग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात येतात़ सध्या तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दोनशेचा टप्पा पुर्ण केला आहे तर शिर्डीही शंभरीच्या उंबरठ्यावर आहे़ येथील सेंटरमधून लक्षणे असलेल्या व्यक्तींना लोणी किंवा नगरला पाठवण्यात येते़ मात्र सध्या ही दोन्ही ठिकाणे हाऊसफुल आहेत़ नगरला रूग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे़ खासगी रूग्णालयात पैसे मोजूनही हातापाया पडावे लागत आहे़ तेथील उपचार परवडणारे नाहीत़त्यामुळे शिर्डीतील कोवीड सेंटरचे रूपांतर आता कोवीड हॉस्पीटलमध्ये करण्याची सामाजिक गरज निर्माण झाली.साईसंस्थानच्या दोन्ही रूग्णालयापैकी एका ठिकाणी, यातील एखाद्या विभागात किंवा द्वारावती, साईआश्रम येथे हॉस्पीटल सुरू करणे शक्य आह. साईसंस्थानकडे पुरसे व्हेंटीलेटर व आॅक्सिजनची व्यवस्था आहे. संस्थानकडे डॉक्टरांची व नर्सेसची कमतरता आहे़ संस्थांनने पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली व शासनाने परिसरातील शासकीय किंवा खाजगी डॉक्टरांची सेवा घेवून हे हॉस्पीटल सुरू करता येवू शकते़ यामुळे तालुका व परिसरातील रूग्णांना पुढील उपचारासाठी वणवण करावी लागणार नाही.

रूग्णसेवा हीच साईबाबांची प्रथम शिकवण आहे, प्रसंगी बाबांनी रूग्णांचे आजार स्वत:वर घेवुन रूग्णांना व्याधी मुक्त केल्याची उदाहरणे आहे.यामुळे अशा महामारीच्या काळात साईबाबांचा वारसा जपणाºया संस्थानला ही रूग्णसेवेची मोठी संधी आहे़ यासाठी भाविकही मदतीला नक्की पुढे येतील. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीcorona virusकोरोना वायरस बातम्या