शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

कोपरगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा : आमदार स्नेहलता कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 15:35 IST

चालू पावसाळी हंगामात कोपरगाव तालुक्यात पाऊसच झाला नाही. त्यामुळे खरीप पिकांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.

कोपरगाव : चालू पावसाळी हंगामात कोपरगाव तालुक्यात पाऊसच झाला नाही. त्यामुळे खरीप पिकांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी ट्रीगर वन लागू करावा. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. शासनांने पहिल्या टप्प्यात सर्कलनिहाय राज्यातील दुष्काळी जिल्हे जाहीर केले. तेव्हा त्याच्या दुस-या सर्व्हेक्षणात कोपरगाव तालुक्याचा दुष्काळात समावेश करून त्याबाबत शेतकरी व नागरिकांना असणां-या सोयी सुविधा द्याव्यात, अशी मागणी महसूलमंत्री तथा कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.गोदावरी कालव्यांना पिण्यांच्या पाण्यांबरोबरच शेती सिंचनाचे आर्वतन सोडावे व नमुना नंबर सातचे प्रकटीकरण पाटबंधारे खात्यास काढण्यास सांगावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवारी शिर्डी दौ-यावर आले असता त्यांच्याशी साई विश्रामगृहात भेट घेवुन शेतक-यांसह हे निवेदन दिले. सध्या विरोधक दुष्काळाचे राजकारण करून युती शासनाला बदनाम करू पहात आहे. शासनाने सर्कलनिहाय राज्यातील दुष्काळी तालुके जाहिर केले आहे, मात्र त्यात कोपरगावचा समावेश नाही. पोहेगाव व दहेगाव बोलका सर्कलमध्ये गंभीर परिस्थिती असत्यांने तेथील शेतक-यांना दुष्काळाच्या योजनांचा लाभ होईल, असे प्राथमिक स्तरावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. तेव्हा संपुर्ण तालुकाच दुष्काळात होरपळत आहे. ऐन दिवाळीतच येथे नागरिकांना व जनावरांना पिण्यांच्या पाण्यांची टंचाई निर्माण झाली आहे. तेव्हा येथील शेतक-यांसह अन्य घटकांना याचा लाभ मिळालाच पाहिजे. त्यासाठी कोपरगाव तालुका दुष्काळी जाहिर करावा. त्याबाबत संबंधीत अधिका-यांना सूचना व्हाव्यात असे आमदार कोल्हे म्हणाल्या. रांजणगाव देशमुख प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा धोंडेवाडी पाझर तलाव चालु आर्वतनांत दुष्काळी स्थितीत भरून मिळावा अशी मागणीही आमदार कोल्हे यांनी केली.

 

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर