शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

राहुरीच्या तनपुरे कारखान्याने न्यायालयाच्या आदेशाला दाखवली केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 14:02 IST

राहुरी येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यातून २०११ मध्ये सात कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचा-यांना कारखाना प्रशासनाने निवृत्तीच्या वेळी विविध रकमा देणे गृहित होते. मात्र कारखाना प्रशासनाने रकमा दिल्या नाहीत.

ठळक मुद्देकामगारांच्या रकमा जमा नाहीत

अहमदनगर : राहुरी येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यातून २०११ मध्ये सात कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचा-यांना कारखाना प्रशासनाने निवृत्तीच्या वेळी विविध रकमा देणे गृहित होते. मात्र कारखाना प्रशासनाने रकमा दिल्या नाहीत. त्यानंतर हे कर्मचारी कामगार न्यायालयात गेले. न्यायालयाने देय रकमा जमा करण्याचे आदेशही दिले. मात्र कारखाना प्रशासनाने न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत अद्यापपर्यत रकमा जमा केल्या नाहीत.तनपुरे कारखान्यातून सावळेराम पांडुरंग भुजाडी, सोन्याबापू जनार्दन सागर, आसाराम नामदेव साळवे, सुर्यकांत बाबुराव कोरडे, बन्सी कोंडाजी गाडे, गोविंद पांडुरंग काळे, चांगदेव वाळुंज हे २०११ मध्ये सेवानिवृत्त झाले. या सातही कर्मचा-यांनी सेवानिवृत्तीच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या देय रकमा कारखान्याकडून मिळाल्या नाहीत. यानंतर हे सातही कर्मचा-यांनी कामगार न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर कारखाना प्रशासनाने या कर्मचा-यांची पेन्शनही बंद केली. त्यानंतर २०१४ मध्ये न्यायालयाने कर्मचा-यांच्या बाजूने न्याय देत रकमा जमा करण्याचे आदेश दिले. याबाबत जिल्हाधिका-यांना न्यायालयाने आदेश दिले. न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्वांना कमीत कमी अडीच लाख तर जास्तीत जास्त ९ लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र कारखान्याने अद्यापपर्यत रक्कम जमा केलेली नाही.गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पैसे मिळण्यासाठी लढत आहे. कारखाना प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली मात्र पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. न्यायालयाच्या लढाईनंतरही यश आले नाही. आता थकल्यामुळे अडीअडचणीचा सामना करावा लागत आहे. आमच्यामधील एका जणाचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे आता आमरण उपोषणाला बसणार आहे. - सोन्याबापू सागर, मल्हारवाडी ता. राहुरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी