शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
4
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
5
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
6
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
7
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
8
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
9
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
10
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
11
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
12
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
13
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
14
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
15
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
16
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
17
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
18
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
19
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
20
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल

राज्य तोडण्यासाठीच काडीमोड

By admin | Updated: October 2, 2014 23:50 IST

करंजी : राज्यात महिला असुरक्षित असून, उद्योगही इतर राज्यात जात आहेत़ मग राज्य कोणत्या बाबतीत नंबर वन आहे, हे राष्ट्रवादी व काँगे्रसने जाहीर करावे

करंजी : राज्यात महिला असुरक्षित असून, उद्योगही इतर राज्यात जात आहेत़ मग राज्य कोणत्या बाबतीत नंबर वन आहे, हे राष्ट्रवादी व काँगे्रसने जाहीर करावे, असे आव्हान देतानाच राज्याचे तुकडे पाडून विदर्भ राज्य स्थापण्यासाठीच भाजपाने शिवसेनेशी असलेली युती तोडल्याचा आरोप शिवसेनेचे उपनेते रामदास कदम यांनी केला़राहुरी मतदारसंघात लोहसर येथील प्रचारसभेत ते बोलत होते़ कदम यांनी राष्ट्रवादी, काँगे्रस व भाजपावर जोरदार टीका केली़ ते म्हणाले, गेल्या पंधरा वर्षापासून राज्यात आघाडीचे सरकार आहे़ सरकारने भारनियमन बंद करण्याचे आश्वास दिले होते़ ते पाळले नाही़ राज्यात महिला सुरक्षित राहिल्या नसून, महिलांना घराबाहेर पडायला भीती वाटत आहे़ महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यांकडे जात असून, राज्य कशात नंबर वन आहे, हे काँगे्रस-राष्ट्रवादीने जाहीर करावे़ राज्याचे तुकडे पाडून भाजपाला वेगळे विदर्भ राज्य करण्याची घाई झाली आहे़ त्यासाठीच त्यांनी शिवसेनेशी असलेली २५ वर्षांची युती तोडली आहे़ बबनराव पाचपुते व गावित हे एकाच माळेचे मणी आहेत़ भाजपा भ्रष्ट लोकांना पाठीशी घालीत असल्याचा आरोप कदम यांनी केला़ यावेळी सेनेच्या उमेदवार उषाताई तनपुरे, शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, मोहनराव पालवे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)