शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

जनसंघर्ष यात्रा ही निवडणुकीच्या तोंडावरचे नाटक : रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 10:18 IST

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आणि राष्ट्रवादीचा हल्लाबोल म्हणजे आगामी निवडणुकीच्या तोंडावरचे नाटक असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सोमवारी नगरमध्ये केली.

अहमदनगर : काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आणि राष्ट्रवादीचा हल्लाबोल म्हणजे आगामी निवडणुकीच्या तोंडावरचे नाटक असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सोमवारी नगरमध्ये केली.महापालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात खा. दानवे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी सोमवारी संवाद साधला. तसेच त्यांच्या उपस्थितीत सावेडी उपनगरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या निवडणुका भाजपच जिंकणार आहे. चार वर्षात सरकारने केलेल्या कामगिरीवर शेतकरी खूशआहेत. लोकसभा, विधानसभा निवडणूक समविचारी पक्षांसोबत एकत्रपणे लढण्याचा विचार आहे.सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचा सरकारमधील अनुभव चांगला आहे. मात्र पक्ष संघटना वाढविण्यासाठी ते भाजपवर टीका करीत आहेत. त्यात काहीही गैर नाही. नगर महापालिकेत सन्मानाने युती झाली तरच एकत्र लढू अन्यथा स्वबळावर लढण्यासाठी भाजप सज्ज आहे.पक्षात कोणतीही गटबाजी नाही. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार राम कदम यांना पक्षाने खुलासा मागितलेला आहे. जे पक्ष सोडून गेले आहेत, त्यांनी पुन्हा पक्षात यावे. मीच पुढचा मुख्यमंत्री असे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याबाबत दानवे म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेतेही अनेकवेळा मुख्यमंत्री झाले आहेत. फडणवीस असे बोलले तर काय बिघडले?

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपा