शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगाव तालुक्यातील वारीतील उद्भवाचे पाणी दूषितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 09:50 IST

तालुक्यातील वारी येथील गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड या कारखान्याच्या रासायनिक स्त्रोतामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्यामुळे अनेक उद्भव दूषित झाले असल्याच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या.

ठळक मुद्देजिल्हा आरोग्य प्रयोग शाळेचा अहवाल : पाण्याला रासायनिक वास

रोहित टेकेकोपरगाव : तालुक्यातील वारी येथील गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड या कारखान्याच्या रासायनिक स्त्रोतामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्यामुळे अनेक उद्भव दूषित झाले असल्याच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. येथील उद्भवतील पाणी नमुना तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविले होते. या अहवालात वारीतील पाण्याचे उद्भव दूषित असल्याचा निष्कर्ष प्रयोगशाळेनं दिला आहे.सीलबंद बाटलीत प्राथमिक आरोग्य केंद्र याच्या मार्फत दि .७ जून रोजी जिल्हा आरोग्य प्रयोग शाळा ,अहमदनगर यांच्याकडे रासायनिक व जैविक तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा तपासणी अहवाल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मंगळवार (दि.१३ जून) रोजी प्राप्त झाला असून या पाण्यात विशिष्ठ प्रकारचा रासायनिक श्रोत असून त्याचा उग्र स्वरूपाचा वास येत असून हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. परंतु याविषयावर कारखाना व्यवस्थापन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. तर वारी परिसरातील तब्बल २७ विहरी व ६ हातपंप दुषित्त झाल्याच्या बातम्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेल्या असताना शिडीर्चे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे व कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांनी या गंभीर विषयाची कोणतीच दखल घेतली नसल्याचे दिसते आहे त्यामुळे या विषयाकडे जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी लक्ष घालावे अशी वारीतील ग्रामस्थांनी मागणी आहे .आमच्या प्रयोग शाळेत दि .७ जून रोजी तपासणीसाठी वारी ता .कोपरगाव येथून आलेल्या पाणी नमुन्याची तपासणी केली असता त्यामध्ये विशिष्ठ प्रकारचा रासायनिक वास येत असून ते पाणी पिण्यास अयोग्य आहे. ते पाणी पिल्याने कायमस्वरूपीचे पोटाचे विकार तसेच शारिरिक संपर्कात आल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच या परिसरातील पाण्याची पुणे येथील प्रयोग शाळेत तपासणी केल्यास रासायनिक घटकाची नावे समजू शकतील.- ए .एच .अबोडे, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, जिल्हा प्रयोग शाळा,अ .नगरबुधवार दि .१३ रोजी माझे सहकारी आरोग्यसेवक सतीश ठोकळ आम्ही दोघांनी येथील दुषित पाणी असल्याचा अहवाल आलेल्या उद्भवला पुन्हा भेट दिली. उदभवातील पाण्याचा अत्यंत उग्र स्वरूपाचा वास येत असल्याचे प्राथमिक जाणवले. - बी .एल .बनसोडे, आरोग्य सहायक, प्राथमिक आरोग्य केंद्र वारी, कोपरगाव

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद