शहरं
Join us  
Trending Stories
1
बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? डॉ. उमर बद्दल मोठा खुलासा...
2
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
3
खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान
4
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
5
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
6
कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
7
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
8
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
9
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
10
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
11
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
12
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
13
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
14
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
15
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
16
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
17
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
18
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
19
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
20
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
Daily Top 2Weekly Top 5

युध्दापेक्षा एकीकरण महत्वाचे

By admin | Updated: June 26, 2023 14:47 IST

अहमदनगर : युध्दापेक्षा एकीकरण महत्वाचे आहे़ एकीकरण घडविणार्‍या श्रीकृष्णांचे अनुयायी बना, असे आवाहन प़पू़ प्रवीणऋषी महाराज यांनी रविवारी येथे केले़

 अहमदनगर : युध्दापेक्षा एकीकरण महत्वाचे आहे़ लढाईस प्रवृत्त करणार्‍या शकुनीमामाला साथ देऊन परिणामांना सामोरे जाण्यापेक्षा एकीकरण घडविणार्‍या श्रीकृष्णांचे अनुयायी बना, असे आवाहन प़पू़ प्रवीणऋषी महाराज यांनी रविवारी येथे केले़ स्टेशन रस्त्यावरील गुरूभक्त सथ्था कॉलनी येथे चांदीबाई मुनोत मेमोरियल सभागृहात सुरू झालेल्या महावीरगाथा सोहळ्यात प्रवचन पुष्प गुंफताना ते बोलत होते़ राजेंद्र चोपडा, आनंदराम मुनोत, माणकचंद गुगळे, तलकसी सावला, रतिलाल गुगळे, अमृतलाल चंगेडिया आदींसह भाविक यावेळी उपस्थित होते़ पुण्य संचयनातून गुरू अपेक्षा न करता मिळतात,याची प्रचिती येते़भगवान श्रीकृष्ण व शकुनी या दोघांनी मामाच्या भूमिका पार पाडल्या आहेत़शकुनी मामा स्वत: लढले नाहीत़ त्यांनी कू टनितीने लढाई घडविली़ मात्र श्रीकृष्ण मामाने रणांगणात उतरुन साथ दिली़ त्यामुळे युध्दापेक्षा एकीकरण महत्वाचे असून,शकुनी मामा नसते तर महाभारतच घडले नसते़ राजमाता कैकयीने दासीचे ऐकले नसते तरी बदनाम झाली नसती़ पूर्वी राजवाड्यामध्ये कोपभवन असायचे़ मन आजारी पडल्यास कोपभवनमध्ये उपचार व्हायचे़ मनातील घाण काढण्यासाठी कोपभवन महत्वाचे होते़ आजच्या आधुनिक युगात घरात कोपभवन राहिले नाही़ त्यामुळे मनावर उपचार होत नाही़मनावर उपचार न होण्याचे काय परिणाम होतात,ते सर्वांसमोर आहे़घरातील प्रमुख मजबूर झाल्यास घराची सर्वनाशाच्या दिशेने वाटचाल होते़मजबूर होऊन कोणतेही समाधान मिळत नाही़घरात शांती व समाधान राहण्यासाठी एकमेकांशी आढेवेढे न घेता सरळ बोला,असा सल्ला प्रवीणऋषी महाराज यांनी यावेळी दिला़ जोपर्यंत गुलामी चेहर्‍यावरून हटत नाही तोपर्यंत राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही़ दुर्भाग्याच्या घटना जेव्हा घडतात़ तेव्हा खुर्चीवर बसणारा राजा गुलाम असतो़ जे शासन चालविण्यास योग्य नाही़ त्यांना शासक करणार्‍या संघाला प्रायश्चित घ्यावे लागते़ मनमोहनसिंग यांच्या लक्षात हे आले असते तर त्यांचे हाल झाले नसते, असे उदाहरण त्यांनी यावेळी दिले़ (प्रतिनिधी)