शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

शहरासह उपनगरांत पोलिसांची गस्त वाढवा

By | Updated: December 5, 2020 04:38 IST

अहमदनगर : शहरासह उपनगरांत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, शहर व परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, ...

अहमदनगर : शहरासह उपनगरांत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, शहर व परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली आहे. तसे पत्र वाकळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना शुक्रवारी दिले.

महापौर वाकळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अहमदनगर शहर व उपनगरामध्‍ये चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्‍ये भीतीचे वातावरण आहे. गेल्‍या ९ ते १० महिन्‍यांपासून कोरोनासारख्‍या जागतिक महामारीमुळे नागरिक त्रस्‍त आहेत. अनेकांच्या हाताला काम नाही. नागरिक घरी बसून होते. सामान्‍य माणसांच्‍या दैनंदिन गरजा भागविण्‍यासाठी त्‍यांना रोजगार उपलब्‍ध होत नव्‍हता. सध्‍याच्‍या परिस्थितीमध्‍ये कामधंदे थोड्या प्रमाणात सुरू झाले आहेत. केडगाव, सावेडी व उपनगरामध्‍ये येत्‍या ८ दिवसांपासून चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्‍यासाठी रात्रीची गस्‍त व बंदोबस्‍त वाढविणे आवश्‍यक असल्याचे वाकळे यांनी पत्रात नमूद केले आहे.