शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

चुकीने वगळलेली नावे समाविष्ट करा

By admin | Updated: June 20, 2014 00:38 IST

अहमदनगर : भारतीय निवडणूक आयोगाचे सचिव अनुज जयपुरीया यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील मतदार जनजागृती कामाचा आढावा घेतला.

अहमदनगर : भारतीय निवडणूक आयोगाचे सचिव अनुज जयपुरीया यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील मतदार जनजागृती कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी चुकीने ज्या मतदारांची नावे वगळली गेली असतील ते नव्याने समाविष्ट करण्याचे आदेश दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी अनिल कवडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुनिल माळी आणि जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. केंद्रिय सविच जयपुरीया म्हणाले की, जिल्ह्यात जानेवारी २०१४ या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्रांसह मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम ३० जून पर्यंत सुरू राहणार असून त्या अनुशंगाने मतदार जागृती कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे.ज्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आलेली आहेत. ती नावे पुन्हा यादीत घेणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असणारा फॉर्म क्रमांक सहा सर्व तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आलेला आहेत. ज्या मतदारांचा मृत्यू झाला असेल, त्यांची डबल नावे मतदार यादीत असतील त्यांची नावे वगळण्यासाठी विशेष मोहिम राबविणे आवश्यक आहे. प्रत्येक गावात ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक एकत्र येत असतील. उदाहरणार्थ दूध डेअरी, स्वस्त धान्य दुकाने, बँका, बचत गट, सहकारी संस्था, पतसंस्था, महाविद्यालय, विवाह नोंदणी कार्यालय त्या ठिकाणी हा सहा नंबर फॉर्म उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी दिली. जिल्ह्यात सध्या पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. यात नावे समाविष्ट करण्याची २ हजार ३५८ प्रकरणे, नावे वगळण्याची १२३ प्रकरणे, दुरूस्तीची १७३ प्रकरणे आणि ठिकाण बदलीचे ४३ प्रकरणे असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली. देशात महाराष्ट्र राज्याला वेगळे महत्व असून राज्या नव मतदार नोंदणीचे काम जोमाने सुरू असल्याचे सचिव जयपुरीया यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)