शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

दीड हजार सदस्यांवर टांगती तलवार

By admin | Updated: June 17, 2016 00:02 IST

अहमदनगर : विविध ग्रामपंचायतीच्या १ हजार ५५० सदस्यांनी जात प्रमाणपत्र अद्याप दाखल केले नाहीत़ त्यामुळे या सदस्यांवर कारवाईची टांगती तलवार असून, सुनावणी घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे

अहमदनगर : विविध ग्रामपंचायतीच्या १ हजार ५५० सदस्यांनी जात प्रमाणपत्र अद्याप दाखल केले नाहीत़ त्यामुळे या सदस्यांवर कारवाईची टांगती तलवार असून, सुनावणी घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली़ जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका ४ आॅगस्ट २०१५ रोजी पार पडल्या़ निवडणुकीचा निकाल दुसऱ्या दिवशी ५ आॅगस्ट रोजी प्रशासनाने जाहीर केला़ निकालानंतर सहा महिन्यात जात प्रमाणपत्र दाखल करावे, असा संकेत आहे़ मात्र ७५० पैकी १४९ ग्रामपंचायतींच्या सदस्यांनीच फक्त जात प्रमाणपत्र मुदतीत दाखल केले़ उर्वरित ६०१ ग्रामपंचायतींच्या १ हजार ५५२ सदस्यांनी जातीचे प्रमाणपत्र दाखल केले नाही़ त्यामुळे त्यांना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली़ त्यावर लवकरच सुनावणी घेऊन निकाल जाहीर केला जाणार आहे़ प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी सदस्यांना सहा महिन्यांची मुभा दिली गेली़ सहा महिन्यांची मुदत देवून सदस्यांनी प्रमाणपत्र दाखल केले नाही़ त्यामुळे त्यांचे पद रद्द होऊ शकते़ कारवाईपूर्वी त्यांना म्हणणे सादर करण्याची संधी दिली जाणार असून, त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)