शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नगरमध्ये रात्री भरते हुडहुडी; दिवसा फुटतो घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 13:09 IST

अहमदनगर : आठवड्यापासून राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. राज्यभरात सर्वात कमी तापमान अहमदनगरमध्ये नोंदविले गेले आहे. सलग दोन दिवस ...

अहमदनगर : आठवड्यापासून राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. राज्यभरात सर्वात कमी तापमान अहमदनगरमध्ये नोंदविले गेले आहे. सलग दोन दिवस नगरमध्ये निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. रात्री पारा एकदम घसरत असून, दिवसा पारा चढत आहे. दिवसा ३३ अंश सेल्सिअसपर्यंत चढलेला पारा एकदम १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरत आहे. त्यामुळे नगरमध्ये रात्री हुडहुडी भरत आहे तर दिवसा घाम फुटत आहे.यंदा नगर जिल्ह्यात पावसाने विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील नद्या-धरणे तुडुंब भरले आहेत. गेल्या आठवड्यापासून राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. नगरकर थंडीने चांगलेच गारठले आहेत. बुधवारी नगरचे तापमान १२.३ अंश सेल्सिअस नोंदविले. तर गुरुवारी १२.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. त्याखालोखाल नाशिकमध्ये १४.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले आहे. त्यानंतर उस्मानाबाद १४.३, यवतमाळमध्ये १५.४ तर मालेगाव १६.५ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले आहे. गेल्या वर्षीही नगर जिल्ह्यात निचांकी तापमानाने विक्रम प्रस्थापित केला होता. त्यानंतर हिवाळ््याच्या सुरुवातीला राज्यभरातील निचांकी तापमानाची नोंद नगरमध्ये झाली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर