शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्ह्यातील 32 वीज कर्मचा-यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 11:44 IST

अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून महावितरण कर्मचा-यांच्या दैनंदिन कामात सातत्याने सुलभता आणत आहे

अहमदनगर : अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून महावितरण कर्मचा-यांच्या दैनंदिन कामात सातत्याने सुलभता आणत आहे. या तंत्रज्ञानाचा अंगीकार करत कामात वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करावा व ग्राहक समाधानाचे ध्येय समोर ठेवून लोकसेवेचे व्रत पाळावे, असे प्रतिपादन महावितरणचे मुख्य अभियंता श्री. ब्रिजपालसिंह जनवीर यांनी पुरस्कारप्राप्त कर्मचा-यांना मार्गदर्शन करतांना केले.जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त परिमंडळ कार्यालयात आयोजित गुणवंत कर्मचा-यांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात जनवीर बोलत होते. व्यासपीठावर अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, संजय खंदारे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. विश्वास पाटील उपस्थित होते. जनवीर म्हणाले, कामाच्या ठिकाणी आंनदी वातावरण राहण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा. पुरस्कार म्हणजे चांगल्या कामाच्या पावतीसोबतच उत्कृष्ठ गुणांसाठी लावलेले रोपटे आहे. या रोपट्याचा कंपनी, कर्मचारी व त्याचे कुटुंबीय यांच्या प्रगतीसाठी मोठा फायदा होणार आहे, असे त्यांनी सांगितले. पुरस्कार वितरण सोहळ्यात अहमदनगर जिल्ह्यातील 28 जणांना गुणवंत कामगार व 4 जणांना विशेष कार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.पुरस्कारप्राप्त कर्मचारीगुणवंत कर्मचारी पुरस्कार:- तुकाराम तोरमल, सुनील यादव, संभाजी पिसे, राहुल गागरे, विश्वास साळुंके, समीर टिभे, तुषार फुलारी, भरत गोसावी, प्रदीप वाघ, भीमराज उपळकर, प्रदीप शिंदे, पांडुरंग आरेकर, भानुदास शिरसाठ, सोमनाथ चोपडे, श्रीकांत गदादे, विनोद माने, तुषार हारेल, नारायण मेंगाळ, रमेश गडाख, काशिनाथ शिंदे, जीवन माने, संजय गायकवाड, विठ्ठल भांगरे, सीताराम खंडागळे, चेतन जाधव, चांगदेव थोरात, सचिन वानखेडे, नितीन गायकेविशेष कार्य पुरस्कारमारुती काशीद, ज्ञानेश्वर बडदे, गणेश शिंदे, केतन कोरडे 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर