शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

जिल्ह्यातील 32 वीज कर्मचा-यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 11:44 IST

अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून महावितरण कर्मचा-यांच्या दैनंदिन कामात सातत्याने सुलभता आणत आहे

अहमदनगर : अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून महावितरण कर्मचा-यांच्या दैनंदिन कामात सातत्याने सुलभता आणत आहे. या तंत्रज्ञानाचा अंगीकार करत कामात वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करावा व ग्राहक समाधानाचे ध्येय समोर ठेवून लोकसेवेचे व्रत पाळावे, असे प्रतिपादन महावितरणचे मुख्य अभियंता श्री. ब्रिजपालसिंह जनवीर यांनी पुरस्कारप्राप्त कर्मचा-यांना मार्गदर्शन करतांना केले.जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त परिमंडळ कार्यालयात आयोजित गुणवंत कर्मचा-यांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात जनवीर बोलत होते. व्यासपीठावर अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, संजय खंदारे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. विश्वास पाटील उपस्थित होते. जनवीर म्हणाले, कामाच्या ठिकाणी आंनदी वातावरण राहण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा. पुरस्कार म्हणजे चांगल्या कामाच्या पावतीसोबतच उत्कृष्ठ गुणांसाठी लावलेले रोपटे आहे. या रोपट्याचा कंपनी, कर्मचारी व त्याचे कुटुंबीय यांच्या प्रगतीसाठी मोठा फायदा होणार आहे, असे त्यांनी सांगितले. पुरस्कार वितरण सोहळ्यात अहमदनगर जिल्ह्यातील 28 जणांना गुणवंत कामगार व 4 जणांना विशेष कार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.पुरस्कारप्राप्त कर्मचारीगुणवंत कर्मचारी पुरस्कार:- तुकाराम तोरमल, सुनील यादव, संभाजी पिसे, राहुल गागरे, विश्वास साळुंके, समीर टिभे, तुषार फुलारी, भरत गोसावी, प्रदीप वाघ, भीमराज उपळकर, प्रदीप शिंदे, पांडुरंग आरेकर, भानुदास शिरसाठ, सोमनाथ चोपडे, श्रीकांत गदादे, विनोद माने, तुषार हारेल, नारायण मेंगाळ, रमेश गडाख, काशिनाथ शिंदे, जीवन माने, संजय गायकवाड, विठ्ठल भांगरे, सीताराम खंडागळे, चेतन जाधव, चांगदेव थोरात, सचिन वानखेडे, नितीन गायकेविशेष कार्य पुरस्कारमारुती काशीद, ज्ञानेश्वर बडदे, गणेश शिंदे, केतन कोरडे 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर