शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

तेची संत...तेची संत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 13:10 IST

‘आम्ही वैकुंठवासी, आलो याच कारणाशी, बोलीले जे ऋषी, साच भावे वर्ताया’. वरील अभंग प्रमाणांच्या माध्यमातून जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सकल संताच्या जीवन कार्याबाबत सांगतात.

अध्यात्म/राधेश्याम कुलकर्णी, अहमदनगर‘आम्ही वैकुंठवासी, आलो याच कारणाशी, बोलीले जे ऋषी, साच भावे वर्ताया’. वरील अभंग प्रमाणांच्या माध्यमातून जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सकल संताच्या जीवन कार्याबाबत सांगतात. संताचं भुतलावर येणं हे जडजीवांच्या उद्धारासाठी आहे. सामान्य लोकांना आपल्या आदर्श जीवन शैलीतून भक्ती मार्ग दाखवून नराचा नारायण करण्याचं सामर्थ्य संत संगतीत आहे. मात्र संत कोणाला म्हणायचं ?  संताला कसं ओळखायच ? हा सामान्य जीवाला निर्माण होणारा प्रश्न आहे. त्याचंही उत्तर संत तुकाराम महाराज देतात. ‘तेचि संत तेचि संत, ज्यांचा हेतू विठ्ठले’ पांडुरंग सोडुन कोणताही हेतू उद्देश नसलेला महानुभाव म्हणजे संत. संत ओळखण्याची अनेक लक्षणे अनेक संतांनी अभंगात ग्रंथातून सांगितले आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत वर्णन करतात ‘तयांचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद’ किंवा  सहज बोलणे हितउपदेश,असे अनेक अभंग प्रमाण सांगता येतील. परंतु एवढं असुन आपल्या जवळ संत असुनही ते ओळखता येत नाहीत. मात्र त्याच जीवन कार्य संपून ते ईहलोक सोडतात. त्यानंतर उत्तरोत्तर त्यांची महती समाजासमोर येत रहाते. हे जगद्गुरु तुकाराम महाराज माऊली ज्ञानदेवांदी संतांचे चरित्र पाहिल्यावर लक्षात येतं.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक