शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

हिंगणीत पीक स्पर्धा तंत्रज्ञान मेळावा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:19 IST

कोपरगाव : कृषी विभागाकडून राज्यभरात रब्बी हंगाम पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील हिंगणी येथे धनराज ...

कोपरगाव : कृषी विभागाकडून राज्यभरात रब्बी हंगाम पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील हिंगणी येथे धनराज पवार यांच्या वस्तीवर गहू पीक कापणी व मळणी संदर्भात तंत्रज्ञान मेळावा मंगळवारी (दि. १६) घेण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला कृषी अधिकारी मनोज सोनवणे, मंडल कृषी अधिकारी अविनाश चंदन, सरपंच अश्विनी पवार, उपसरपंच आशा चंदनशिव, पोलीसपाटील कुमार पवार, मच्छिंद्र कुदळे, रामभाऊ पवार, रतन भवर, हिराबाई माळी, बाळासाहेब पवार, मनसुख पवार, भानुदास पवार, सुनील पवार, धर्माचंदनशीव गांगुर्डे, पांडुरंग कुदळे, किरण दहे, कृषी पर्यवेक्षक सी. बी. डरांगे, कृषी सहाय्यक नीलेश बिबवे, विजय कौर, तुषार वसईकर, संदीप पवार आदी उपस्थित होते. कृषी सहाय्यक नीलेश बिबवे यांनी प्रास्ताविक केले तर धनराज पवार यांनी आभार मानले.