शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

श्रीगोंदे तालुक्याचा सर्वाधिक निकाल : श्रीरामपूर यंदाही तळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 19:48 IST

दहावीच्या निकालात यंदा जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्याने (९३.६५ टक्के) बाजी मारली आहे. नेहमीप्रमाणे श्रीरामपूर तालुका (८४.४२ टक्के) सर्वात खालच्या स्थानावर राहिला आहे. आठ तालुक्यांचा निकाल ९० टक्क््यांच्या पुढे आहे.

अहमदनगर : दहावीच्या निकालात यंदा जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्याने (९३.६५ टक्के) बाजी मारली आहे. नेहमीप्रमाणे श्रीरामपूर तालुका (८४.४२ टक्के) सर्वात खालच्या स्थानावर राहिला आहे. आठ तालुक्यांचा निकाल ९० टक्क््यांच्या पुढे आहे.शुक्रवारी दुपारी दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला. यात नगर जिल्ह्याचा निकाल ९०.३० टक्के लागला. हा निकाल मागील वर्षीपेक्षा (९०.०९ टक्के ) किंचित जास्त असला तरी पुणे विभागात मागील वर्षीप्रमाणे नगर तिसऱ्या म्हणजे शेवटच्या स्थानी राहिले. मागील वर्षी आठ तालुक्यांचा निकाल ९० टक्क्यांचा पुढे होता. यंदाही श्रीगोंदा, पारनेर, नगर, शेवगाव, जामखेड, कर्जत, संगमनेर, कोपरगाव हे आठ तालुके ९० टकक्यांच्या आसपास राहिले. एकाही तालुक्याचा निकाल ९५च्या पुढे गेला नाही. याशिवाय पाथर्डी, अकोले, राहाता, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर या तालुक्यांचा निकाल ९०च्या खाली राहिला.पुणे विभागात सर्वाधिक (९५.०५ टक्के) निकाल पुरंदर (ता. पुणे) तालुक्याचा आहे. तर सर्वाधिक कमी निकाल श्रीरामपूर तालुक्याचा (८४.४२ टक्के) आहे.तालुका टक्केश्रीगोंदा - ९३.६५पारनेर - ९३.२४नगर - ९२.८४शेवगाव - ९२.०५जामखेड - ९१.५८कर्जत - ९१.३८संगमनेर - ९०.२९कोपरगाव - ९०.०१पाथर्डी - ८९.९७अकोले - ८९.९४राहाता - ८९.३४नेवासा - ८६.८९राहुरी - ८६.८२श्रीरामपूर - ८४.४२

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSSC Results 2018दहावी निकाल २०१८