शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदे तालुक्याचा सर्वाधिक निकाल : श्रीरामपूर यंदाही तळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 19:48 IST

दहावीच्या निकालात यंदा जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्याने (९३.६५ टक्के) बाजी मारली आहे. नेहमीप्रमाणे श्रीरामपूर तालुका (८४.४२ टक्के) सर्वात खालच्या स्थानावर राहिला आहे. आठ तालुक्यांचा निकाल ९० टक्क््यांच्या पुढे आहे.

अहमदनगर : दहावीच्या निकालात यंदा जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्याने (९३.६५ टक्के) बाजी मारली आहे. नेहमीप्रमाणे श्रीरामपूर तालुका (८४.४२ टक्के) सर्वात खालच्या स्थानावर राहिला आहे. आठ तालुक्यांचा निकाल ९० टक्क््यांच्या पुढे आहे.शुक्रवारी दुपारी दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला. यात नगर जिल्ह्याचा निकाल ९०.३० टक्के लागला. हा निकाल मागील वर्षीपेक्षा (९०.०९ टक्के ) किंचित जास्त असला तरी पुणे विभागात मागील वर्षीप्रमाणे नगर तिसऱ्या म्हणजे शेवटच्या स्थानी राहिले. मागील वर्षी आठ तालुक्यांचा निकाल ९० टक्क्यांचा पुढे होता. यंदाही श्रीगोंदा, पारनेर, नगर, शेवगाव, जामखेड, कर्जत, संगमनेर, कोपरगाव हे आठ तालुके ९० टकक्यांच्या आसपास राहिले. एकाही तालुक्याचा निकाल ९५च्या पुढे गेला नाही. याशिवाय पाथर्डी, अकोले, राहाता, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर या तालुक्यांचा निकाल ९०च्या खाली राहिला.पुणे विभागात सर्वाधिक (९५.०५ टक्के) निकाल पुरंदर (ता. पुणे) तालुक्याचा आहे. तर सर्वाधिक कमी निकाल श्रीरामपूर तालुक्याचा (८४.४२ टक्के) आहे.तालुका टक्केश्रीगोंदा - ९३.६५पारनेर - ९३.२४नगर - ९२.८४शेवगाव - ९२.०५जामखेड - ९१.५८कर्जत - ९१.३८संगमनेर - ९०.२९कोपरगाव - ९०.०१पाथर्डी - ८९.९७अकोले - ८९.९४राहाता - ८९.३४नेवासा - ८६.८९राहुरी - ८६.८२श्रीरामपूर - ८४.४२

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSSC Results 2018दहावी निकाल २०१८