शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू...धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू, भीमा नदीला महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 11:34 IST

गुरुवारी सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. जिल्ह्यात हा पाऊस सर्वदूर आहे. कधी उन तर कधी पाऊस असे वातावरण सध्या सुरू आहे. नगर शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या या पावसाने शेतकरी वर्गाची, विक्रेत्यांची तारांबळ उडाली आहे.

अहमदनगर :  गेल्या बारा तासांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात जोरदार पाऊस सुरू झाले. त्यामुळे नद्या, तलाव, धरणांमध्ये नव्या पाण्याची आवक सुरू झाली आहे. मुळा, भंडारदरा, सीना, घोड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्वाधिक विसर्ग दौंड पुलावरून ११ हजार क्युसकने सुरू झाला आहे.

बुधवारी सायंकाळपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक झाली आहे. गुरुवारी सकाळी भंडारदरा धरणातून ८१२ क्युसेक, निळवंडे धरणातून १६४० क्युसेक, गोदावरी नदीतून नांदुरमधमेश्वर बंधाºयातून ४०४, दौंड पुलावरून (भीमा नदी) ११ हजार ८०, घोड धरणातून ४२००, मुळा धरणातून ९००, सीना धरणातून ११४२ क्युसेक ने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सीना नदीलाही पूर आला आहे. भीमा नदीला पूर आल्याने दौंड पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. 

गुरुवारी सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. जिल्ह्यात हा पाऊस सर्वदूर आहे. कधी उन तर कधी पाऊस असे वातावरण सध्या सुरू आहे. नगर शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या या पावसाने शेतकरी वर्गाची, विक्रेत्यांची तारांबळ उडाली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस