शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Anna Hazare Hunger Strike : सरकारच्या निषेधार्थ नगरमध्ये रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 12:25 IST

केंद्र सरकार याची दखल न घेतल्यामुळे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नगरमध्ये अण्णा समर्थकांनी माळीवाडा बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या ७ व्या दिवशी प्रकृती चिंताजनक झाली आहे. मात्र, अद्याप केंद्र सरकार याची दखल न घेतल्यामुळे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नगरमध्ये अण्णा समर्थकांनी माळीवाडा बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन केले.प्रवाशांची गैरसोय लक्षात घेवून आंदोलकांनी १० मिनिटात रास्ता रोको मागे घेतला. परंतू आज संध्याकाळपर्यंत अण्णांचे उपोषण न सुटल्यास खासदार दिलीप गांधी यांच्या घरासमोर रात्री जागरण गोंधळ घालण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित कुलकर्णी यांनी नगर भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांच्या असंवेदनशील भूमिकेचा समाचार घेतला.उद्योजक किशोर मुनोत म्हणाले, काँग्रेस सरकारनंतर मोठ्या अपेक्षेने जनतेने मोदी सरकारला निवडून दिले. परंतु जनलोकपालसह शेतकऱ्यांसाठी निवडणूक जाहिरनाम्यात दिलेली आश्वासने ४ वर्षे झाली तरी पाळलेली नाही. ही जनतेची फसवणूक आहे. मोदींनी आता ‘मनकी बात’ बंद करून ‘काम की बात’ करावी, असा उपरोधक सल्लाही मुनोत यांनी दिला.आंदोलनात गिरीश कुलकर्णी, सुभाष शिंदे, निलेश मुदिगोंडा, संदीप कुसळकर, ओंकार भालेराव, तुलसीभाई पालीवाल, विशाल अहिरे, वैशाली खिलारी, वर्षा गवारे आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेAhmednagarअहमदनगर