शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

हरियाणा सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांचा माल सरकारने घ्यावा : राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 15:14 IST

वाकडी, चितळी, जळगाव, पुणतांबा गावांमध्ये आमदार विखे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

राहाता : लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषत: द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हरियाणा सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांचा माल खरेदी करावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.विखे यांनी वाकडी, चितळी, जळगाव, पुणतांबा आदी गावांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळत सोमवारी ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी शेतकऱ्यांनी लॉकडाऊनमुळे शेतमालांसंदर्भात निर्माण झालेल्या समस्या मांडल्या. त्यावर बोलताना विखेंनी शेतमाल सरकारने खरेदी करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली़ यावेळी खासदार डॉ़ सुजय विखे उपस्थित होते.जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून शिर्डी विधानसभा मतदार संघाबरोबरच परिसरातील गावांमध्येही समाजातील विविध घटकांना सहाय्य केले जात आहे. शासनाच्या व्यतिरिक्तही धान्याचे वितरण केले जात आहे़ यापूर्वी सर्व गावांमध्ये औषधांची उपलब्धता करुन देवून गावांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. सर्व गावांचे आरोग्य सर्वेक्षण व्हावे म्हणुन इंफ्रारेड थर्मामिटरची उपलब्धता करुन देण्यात आल्याने या आरोग्याचे सर्वेक्षण करण्याचे काम वेळेत पूर्ण होण्यास मदत होत आहे, अशी माहिती विखे यांनी दिली. शासनाकडून धान्य मिळत नसलेल्या व्यक्तींना जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून धान्याची उपलब्धता करुन देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलrahaataराहाता