शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

हिरवा पट्टा वाळवंटाच्या मार्गावर

By admin | Updated: February 21, 2016 23:46 IST

श्रीगोंदा : कुकडीच्या हरितपट्ट्यात उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यापासून जलसंकट उभे राहिले आहे. विहिरी, बोअर आटले असून, फळबागा जळू लागल्या आहेत.

श्रीगोंदा : कुकडीच्या हरितपट्ट्यात उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यापासून जलसंकट उभे राहिले आहे. विहिरी, बोअर आटले असून, फळबागा जळू लागल्या आहेत. फळबागा जगविण्यासाठी टँकरचे पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची जीवघेणी लढाई सुरू झाली आहे.कुकडीच्या पट्ट्याची उसासाठी सर्वदूर ख्याती आहे, परंतु गेल्या चार ते पाच वर्षांपासून कुकडीच्या पाटपाण्याची शाश्वत हमी न राहिल्याने शेतकऱ्यांनी लिंबोणी, डाळींब, पेरू, संत्रा, मोसंबी, द्राक्ष फळबागांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कोट्यवधीचे कर्ज काढून शेतकऱ्यांनी सुमारे ६ हजार एकरवर फळबागा फुलविल्या आहेत. बहरलेल्या फळबागांमधून शेतकऱ्यांनी भविष्याचा वेध घेत स्वप्न रंगविले होते. मात्र, यंदा महाभयानक दुष्काळात शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा भंग होतो की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. दिवसागणिक दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कुकडी-घोडच्या आवर्तनाची प्रतीक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)