शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हिरवा पट्टा वाळवंटाच्या मार्गावर

By admin | Updated: February 21, 2016 23:46 IST

श्रीगोंदा : कुकडीच्या हरितपट्ट्यात उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यापासून जलसंकट उभे राहिले आहे. विहिरी, बोअर आटले असून, फळबागा जळू लागल्या आहेत.

श्रीगोंदा : कुकडीच्या हरितपट्ट्यात उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यापासून जलसंकट उभे राहिले आहे. विहिरी, बोअर आटले असून, फळबागा जळू लागल्या आहेत. फळबागा जगविण्यासाठी टँकरचे पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची जीवघेणी लढाई सुरू झाली आहे.कुकडीच्या पट्ट्याची उसासाठी सर्वदूर ख्याती आहे, परंतु गेल्या चार ते पाच वर्षांपासून कुकडीच्या पाटपाण्याची शाश्वत हमी न राहिल्याने शेतकऱ्यांनी लिंबोणी, डाळींब, पेरू, संत्रा, मोसंबी, द्राक्ष फळबागांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कोट्यवधीचे कर्ज काढून शेतकऱ्यांनी सुमारे ६ हजार एकरवर फळबागा फुलविल्या आहेत. बहरलेल्या फळबागांमधून शेतकऱ्यांनी भविष्याचा वेध घेत स्वप्न रंगविले होते. मात्र, यंदा महाभयानक दुष्काळात शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा भंग होतो की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. दिवसागणिक दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कुकडी-घोडच्या आवर्तनाची प्रतीक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)