शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या हालचाली

By admin | Updated: September 22, 2015 00:22 IST

अहमदनगर : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून, निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीसह यादी अद्ययावत करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे़

अहमदनगर : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून, निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीसह यादी अद्ययावत करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे़ मतदारयादीत समाविष्ट असलेल्या मतदारांकडूनही विविध २० मुद्यांची माहिती मागविली आहे़ ही माहिती देण्याची अंतिम मुदत २४ सप्टेंबर आहे़पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २०१६ मध्ये होत आहे़ या निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे़ निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे़ सन २०१० मध्ये झालेल्या निवडणूक मतदारयादीत ज्या मतदारांची नावे नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदारयादीत समाविष्ट होती, अशा मतदारांना अर्ज भरून देणे बंधनकारक आहे़ हा अर्ज संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध असून, तो अर्ज भरून देण्यासाठीची अंतिम मुदत २४ सप्टेंबर आहे़ त्यापूर्वीच मतदारांनी ही माहिती कार्यालयास देण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़ नव्याने नाव नोेंदणी करण्याबरोबरच नाव समाविष्ट असलेल्या मतदारांचीही माहिती मागविण्यात आली आहे़ मतदारयादी अद्ययावत केल्यानंतर ही यादी प्रसिध्द केली जाणार आहे़ प्रसिध्द झालेल्या यादीवर हरकती मागविल्या जातील़ अंतिम यादी डिसेंबरमध्ये प्रसिध्द केली जाणार आहे़ जानेवारीत पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे़(प्रतिनिधी)