शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

नाथ मंदिरावर सुवर्णकलश

By admin | Updated: August 2, 2014 01:05 IST

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधी मंदिरावर शुक्रवारी सुवर्णकलश बसविण्यात आला.

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधी मंदिरावर शुक्रवारी सुवर्णकलश बसविण्यात आला.शिर्डी व मोहटादेवीनंतर सुवर्ण कलश बसविलेले मढी येथील कानिफनाथांचे तिसरे मंदिर ठरले आहे. १ मार्च २०११ पासूनचे नाथभक्त व ग्रामस्थांच्या इच्छेनुसार कार्यरत विश्वस्थ मंडळाने सुवर्ण कलशासाठी निधी संकलन सुरू केले होते. यावेळी एकूण ३४ लाख रुपये जमा झाले होते. श्रावणी शुक्रवारचे औचित्य साधून महंत ज्ञानेश्वर कराळे, प्रदीप महाराज (बाळनाथगड) यांच्याहस्ते विधीवत पूजा करून सुवर्ण कलश रोहन सोहळा पार पडला. वादाच्या पार्श्वभूमीवर केवळ सुवर्ण कलशाचे काम आमच्या कालखंडात पूर्ण झाले, असा खुलासा विश्वस्त चंद्रकांत गाडे यांनी करताच समारंभात प्रचंड हशा झाला. ज्ञानेश्वर कराळे यांनी मार्गदर्शन केले. सुमारे अर्धा किलो सोने सुवर्णकलशासाठी वापरण्यात आले. त्यामुळे किमान ५० वर्षांच्या पुढे या कलशाचे आयुष्यमान राहील, असे सुवर्ण कारागीर परेश कुलकर्णी यांनी सांगितले. (वार्ताहर)मढी देवस्थानच्या सुवर्ण कलशासाठी देवस्थानचे कोषाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी भरीव आर्थिक मदत केली आहे. वास्तविक, येथे सुवर्णकलश करण्याचा संकल्प पवार यांनी केला होता. हा संकल्प पूर्ण झाल्याचे समाधान आहे, असे पवार यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.