शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

नाथ मंदिरावर सुवर्णकलश

By admin | Updated: August 2, 2014 01:05 IST

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधी मंदिरावर शुक्रवारी सुवर्णकलश बसविण्यात आला.

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधी मंदिरावर शुक्रवारी सुवर्णकलश बसविण्यात आला.शिर्डी व मोहटादेवीनंतर सुवर्ण कलश बसविलेले मढी येथील कानिफनाथांचे तिसरे मंदिर ठरले आहे. १ मार्च २०११ पासूनचे नाथभक्त व ग्रामस्थांच्या इच्छेनुसार कार्यरत विश्वस्थ मंडळाने सुवर्ण कलशासाठी निधी संकलन सुरू केले होते. यावेळी एकूण ३४ लाख रुपये जमा झाले होते. श्रावणी शुक्रवारचे औचित्य साधून महंत ज्ञानेश्वर कराळे, प्रदीप महाराज (बाळनाथगड) यांच्याहस्ते विधीवत पूजा करून सुवर्ण कलश रोहन सोहळा पार पडला. वादाच्या पार्श्वभूमीवर केवळ सुवर्ण कलशाचे काम आमच्या कालखंडात पूर्ण झाले, असा खुलासा विश्वस्त चंद्रकांत गाडे यांनी करताच समारंभात प्रचंड हशा झाला. ज्ञानेश्वर कराळे यांनी मार्गदर्शन केले. सुमारे अर्धा किलो सोने सुवर्णकलशासाठी वापरण्यात आले. त्यामुळे किमान ५० वर्षांच्या पुढे या कलशाचे आयुष्यमान राहील, असे सुवर्ण कारागीर परेश कुलकर्णी यांनी सांगितले. (वार्ताहर)मढी देवस्थानच्या सुवर्ण कलशासाठी देवस्थानचे कोषाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी भरीव आर्थिक मदत केली आहे. वास्तविक, येथे सुवर्णकलश करण्याचा संकल्प पवार यांनी केला होता. हा संकल्प पूर्ण झाल्याचे समाधान आहे, असे पवार यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.