शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

चालू आवर्तनात मागणी केलेल्या सर्व शेतक-यांना पाणी द्या : संघर्ष समितीचे जलसंपदा मंत्र्यांना निवेदन       

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 11:14 IST

रब्बीच्या आवर्तनातच फक्त अडीच किलोमीटर पर्यंतचे शेतक-यांनाच पाणी देणार असल्याने शेतकरी संकटात सापडला असून त्याचा अंत न पाहता मागणी असलेल्या सर्व शेतक-यांना पाणी द्या

कोपरगाव : रब्बीच्या आवर्तनातच फक्त अडीच किलोमीटर पर्यंतचे शेतक-यांनाच पाणी देणार असल्याने शेतकरी संकटात सापडला असून त्याचा अंत न पाहता मागणी असलेल्या सर्व शेतक-यांना पाणी द्या. अन्यथा शेतकरी कायदा हातात घेतील, असा इशारा गोदावरी पाणी संघर्ष समितीच्या वतीने खासदार सदाशिव लोखंडे, प्रमोद लंबडे, शिवाजी ठाकरे, किरण खर्डे, पोपट गोर्डे, रावसाहेब टेके आदी शेतक-यांच्या समितीने जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना निवेदनाव्दारे दिला आहे.हिवाळी अधिवेशन सुरु असले तरी शेतक-यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नामुळे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. नाशिक  पाटबंधारे विभाग गोदावरी कालव्यांच्या बाबतीत गंभीर नसून परिणामी लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रब्बीचे आवर्तन मिळणार म्हणून शेतक-यांनी कर्ज काढून कांदा, गहू, फळबागा, मका, हरबरा, ज्वारी यासारखी पिके उभी केली. मात्र पहिल्याच आवर्तनात शेतक-यांची फसवणूक झाल्याने शेतका-यांमद्ये असंतोष निर्माण झाल्याची माहिती प्रमोद लंबडे यांनी मंत्री महाजन यांना दिली. मंत्र्यांनी तातडीने अधिका-यांना सूचना देऊन वस्तुस्थितीची माहिती देण्याचे आदेश दिले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव