शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

चालू आवर्तनात मागणी केलेल्या सर्व शेतक-यांना पाणी द्या : संघर्ष समितीचे जलसंपदा मंत्र्यांना निवेदन       

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 11:14 IST

रब्बीच्या आवर्तनातच फक्त अडीच किलोमीटर पर्यंतचे शेतक-यांनाच पाणी देणार असल्याने शेतकरी संकटात सापडला असून त्याचा अंत न पाहता मागणी असलेल्या सर्व शेतक-यांना पाणी द्या

कोपरगाव : रब्बीच्या आवर्तनातच फक्त अडीच किलोमीटर पर्यंतचे शेतक-यांनाच पाणी देणार असल्याने शेतकरी संकटात सापडला असून त्याचा अंत न पाहता मागणी असलेल्या सर्व शेतक-यांना पाणी द्या. अन्यथा शेतकरी कायदा हातात घेतील, असा इशारा गोदावरी पाणी संघर्ष समितीच्या वतीने खासदार सदाशिव लोखंडे, प्रमोद लंबडे, शिवाजी ठाकरे, किरण खर्डे, पोपट गोर्डे, रावसाहेब टेके आदी शेतक-यांच्या समितीने जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना निवेदनाव्दारे दिला आहे.हिवाळी अधिवेशन सुरु असले तरी शेतक-यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नामुळे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. नाशिक  पाटबंधारे विभाग गोदावरी कालव्यांच्या बाबतीत गंभीर नसून परिणामी लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रब्बीचे आवर्तन मिळणार म्हणून शेतक-यांनी कर्ज काढून कांदा, गहू, फळबागा, मका, हरबरा, ज्वारी यासारखी पिके उभी केली. मात्र पहिल्याच आवर्तनात शेतक-यांची फसवणूक झाल्याने शेतका-यांमद्ये असंतोष निर्माण झाल्याची माहिती प्रमोद लंबडे यांनी मंत्री महाजन यांना दिली. मंत्र्यांनी तातडीने अधिका-यांना सूचना देऊन वस्तुस्थितीची माहिती देण्याचे आदेश दिले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव