शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

पावसातही ‘भेटी-गाठी’

By admin | Updated: October 7, 2014 23:51 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे आठ दिवस बाकी आहेत. जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात चुरशीच्या लढती होणार आहेत.

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे आठ दिवस बाकी आहेत. जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात चुरशीच्या लढती होणार आहेत. चारही प्रमुख पक्ष निवडणूक रिंगणात असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे मानून प्रचारात गुंग झाले आहेत. रात्रंदिवस सुरू असलेल्या प्रचारात दोन दिवसांपासून रात्री पडणाऱ्या पावसाचा अडसर येत आहे. मात्र, त्याची तमा न बाळगता उमेदवारांचा प्रचार सुरू आहे.आॅक्टोबर हिट आणि निवडणुकीचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. ‘रात्र थोडी सोंगे फार’अशी अवस्था उमदेवार आणि कार्यकर्त्यांची झाली आहे. प्रचार, व्यक्तिगत गाठीभेटी यांच्या सोबत नेत्यांच्या जाहीर सभा यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. त्यात दिवसा चटकणारे ऊन आणि रात्रीच्या वेळी पडणाऱ्या पावसामुळे उमेदवारांचे हाल होतांना दिसत आहे. सोमवारी आणि मंगळवारी रात्री उशिरा नगर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे शेतकरी सुखावला असून रब्बीच्या पिकांना जीवदान मिळाले असले तरी उमेदवारांची धावपळ झालेली दिसली. सर्वच पक्षाच्या सध्या दररोज सकाळी आणि सायंकाळी उशिरा प्रचार फे ऱ्या सुरू आहेत. त्यात पाऊस होत असल्याने प्रचारकांच्या अडचणी वाढत आहेत.(प्रतिनिधी)