शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

काम बंद पाडणा-यांची दादागिरी मोडीत काढू : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 18:49 IST

निळवंडे कालव्याचे काम विरोधकांनी ५० वर्ष झुलवत ठेवले़ युती शासनाच्या काळात निळवंडे धरणाच्या कामाला गती आली असून उजव्या कालव्याचे एक दिवसही काम बंद पडू दिले जाणार नाही़

राहुरी : निळवंडे कालव्याचे काम विरोधकांनी ५० वर्ष झुलवत ठेवले़ युती शासनाच्या काळात निळवंडे धरणाच्या कामाला गती आली असून उजव्या कालव्याचे एक दिवसही काम बंद पडू दिले जाणार नाही़ माथ्यावरच्या आंदोलकांचा प्रश्नही येत्या १५ दिवसात मार्गी लावला जाईल़ मात्र दादागिरी करून काम बंद पाडणा-यांची दादागिरी सरकार मोडीत काढेल, असा इशारा जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी दिला़निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याच्या कामाचा शुभारंभ कणगर येथे रविवारी महाजन यांच्या हस्ते झाला. तांभेरे येथे झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राम शिंदे होते़ मंत्री महाजन पुढे म्हणाले, केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे़ कामासाठी लागणारा पैसा कमी पडू दिला जाणार नाही. काँग्रेसच्या आघाडी सरकारने खरकटे ठेवलेली कामे पूर्ण करण्याचा युती सरकारने सपाटा लावला आहे़ पाणी सोडण्याचे अधिकार संबंधित अधिका-यांना दिले आहेत.मंत्र्यांच्या सभेत शेतकºयांनी झळकावले फलकमंत्री गिरीष महाजन भाषणासाठी उभे राहिले असता निळवंडेचे पाणी मिळालेच पाहिजे, अशा घोषणा शेतक-यांनी फलक हातात घेऊन सुरू केल्या. मंत्र्यांनी हस्तक्षेप करीत त्यासाठीच मी इथे आलो आहे़ कालव्याला कुणी आडवे आले तर वेळप्रसंगी मी काम सुरू करण्यासाठी येईल. निवडणूक आली म्हणून मी आलो नाही़ काळजी करू नका, असा दिलासा दिल्यानंतर घोषणाबाजीला पूर्णविराम मिळाला़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर