शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

वाळू उपसा करणार्‍या चार बोटी पेटविल्या

By admin | Updated: October 11, 2024 14:46 IST

श्रीगोंदा : महसूल विभागातील पथकाने शस्त्रधारी पोलिसांच्या मदतीने हिंगणी शिवातील घोडनदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करणार्‍या चार बोटी पेटवून दिल्या

श्रीगोंदा : महसूल विभागातील पथकाने शस्त्रधारी पोलिसांच्या मदतीने हिंगणी शिवातील घोडनदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करणार्‍या चार बोटी पेटवून दिल्या. ही कारवाई मंगळवारी केली. हिंगणी शिवारातील वाळू तस्करांची चांगलीच दादागिरी वाढली होती. घोड नदी पात्रात चार बोटीद्वारे बेकायदा वाळू उपसा चालविला होता. महसूल विभागाने अनेक वेळा समज दिली, परंतु वाळू तस्करांनी बेकायदा वाळू उपसा चालू ठेवला. प्रांताधिकारी संतोष भोर यांनी केलेल्या आदेशानुसार महसूल विभागातील पथकाने मंगळवारी सकाळी १० ते ५ वाजेदरम्यान डिझेल ओतून बोटी पेटवून दिल्या. पोलीस दिसताच बोटी मालक व मजुरांनी धूम ठोकली. पथकात मंडलाधिकारी संजय जगताप, संजय मोरे, बेलवंडीचे कामगार तलाठी काळे, घारगावचे तलाठी मेहत्रे हे सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी) धाडसी कारवाई महसूल विभागाने चारबोटी पेटवून दिल्याने वाळू तस्करांना १२ लाखास चंदन बसले. या वर्षातील महसूल विभागाने सर्वात धाडसी कारवाई केली असे मानले जाते.