शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

साईमंदिर परिसरात फुलांची सजावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:20 IST

साईबाबांच्या निर्वाणानंतर काही वर्षांनी काकासाहेब दीक्षितांच्या पुढाकारातून व संत दासगणू यांच्या अध्यक्षतेखाली साईसंस्थानची स्थापना झाली. १३ फेब्रुवारी, १९२२ रोजी ...

साईबाबांच्या निर्वाणानंतर काही वर्षांनी काकासाहेब दीक्षितांच्या पुढाकारातून व संत दासगणू यांच्या अध्यक्षतेखाली साईसंस्थानची स्थापना झाली. १३ फेब्रुवारी, १९२२ रोजी नगरच्या न्यायालयाने संस्थानच्या घटनेला मान्यता दिली.

१३ फेब्रुवारी रोजी या घटनेचा ९९वा वर्धापन दिन होता, तर १४ फेब्रुवारी, २०२१ ते १३ फेब्रुवारी, २०२२ दरम्यान या ऐतिहासिक घटनेचे शताब्दी वर्ष असणार आहे. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या पुढाकारातून गेले दोन दिवस साईमंदिर परिसरात व जवळपास प्रत्येक मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, अभियंता रघुनाथ आहेर आदींसह विविध विभागांच्या प्रमुखांनी या ऐतिहासिक क्षणांना सुवर्ण क्षण बनविण्यासाठी प्रयत्न केले.

( १४ शिर्डी)