शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मच्छिमाराचा मुलगा बनला सिनेमाचा डायरेक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 14:16 IST

वडिलांचा मच्छिमारीचा व्यवसाय. त्यामुळे जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेता आले़ टुरिंग टाक्या चालवयाला घेतल्या़ डिजिटल जमाना आल्याने टाक्या बंद पडल्या़ डिजिटल क्षेत्रात प्रवेश करतांना कल्पतरू फिल्म कंपनी काढली़ सध्या डिजिटलच्या जमान्यात २०० ते ३०० थिएटरला फिल्म रिलीज केले जात आहे़ शून्यातून भरारी घेणाºया राहुरी येथील फिल्म डायरेक्टरचे नाव राम परसैय्या़

भाऊसाहेब येवले ।   राहुरी : वडिलांचा मच्छिमारीचा व्यवसाय. त्यामुळे जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेता आले़ टुरिंग टाक्या चालवयाला घेतल्या़ डिजिटल जमाना आल्याने टाक्या बंद पडल्या़ डिजिटल क्षेत्रात प्रवेश करतांना कल्पतरू फिल्म कंपनी काढली़ सध्या डिजिटलच्या जमान्यात २०० ते ३०० थिएटरला फिल्म रिलीज केले जात आहे़ शून्यातून भरारी घेणाºया राहुरी येथील फिल्म डायरेक्टरचे नाव राम परसैय्या़डायरेक्टर राम परसैय्या यांनी वडिलोपार्जित मच्छिमारी न करता नवीन काहीतरी करून दाखवयाचे या हेतूने जीवनाचा प्रवास सुरू केला़ टुरिंग टॉकिजला पेट्या पुरविण्याचे काम सुरूवातीला केले़ टुरिंग टॉकिज डिजिटल जमान्यात बंद पडल्या़ काळाची पाऊले ओळखून राम परसैय्या यांनी डिजिटल क्षेत्रात प्रवेश केला़ एकामागून एक चित्रपट तयार केले़ आतापर्यंत ११ मराठी चित्रपट तयार केले़ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कलाकार आहेत़ परंतु त्यांना पुरेशा प्रमाणावर सिनेमात काम करण्याची संधी मिळत नाही़ त्यामुळे राम परसैय्या यांनी ग्रामीण कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली़ चित्रपट तयार करतांना टीमवर्क सांभाळणे महत्त्वाचे असते़ त्यादृष्टीकोनातून डायरेक्टर म्हणून राम परसैय्या यांचे कौशल्य पणाला लागते़ चित्रपट निर्मितीनंतर रिलीज करणे, सॅटेलाईट विकणे, सरकारचे अनुदान प्राप्त करणे ही कामे करावी लागतात़ चित्रपटाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन गोरेगाव, पुणे, भोर, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी चित्रपटाचे शुटींग केले जाते़ पावसाळ्यात चित्रपटाच्या शुटींगला अर्धविराम दिला जातो़  डिसेंबरमध्ये राम परसैय्या यांनी नवीन चित्रपटांचे नियोजन केले आहे़ परसैय्या यांची चित्रपट डबिंग करून चीनमध्ये गेले आहेत़ बाहेरच्या देशात  चित्रपट दाखविले जातात़ परसैय्या यांनी हिंदी चित्रपटाचीही निर्मिती केलेली आहे़

भविष्य काळात बदलत्या तंत्र-ज्ञानाचा वापर करून प्रेक्षकांना नावीन्यपूर्ण चित्रपट देण्याचा प्रयत्न आहे़ त्यादृष्टीकोनातून ग्रामीण भागातील कलाकारांचे आॅडिशन घेतले जाते़ मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाही अशी ओरड सातत्याने होत असतांना दिसत आहे़ मात्र चांगला चित्रपट काढला तर त्याला प्रेक्षक डोक्यावर घेतात, असे दिग्दर्शक राम परसैया यांनी सांगितले.    

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर