शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

मच्छिमाराचा मुलगा बनला सिनेमाचा डायरेक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 14:16 IST

वडिलांचा मच्छिमारीचा व्यवसाय. त्यामुळे जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेता आले़ टुरिंग टाक्या चालवयाला घेतल्या़ डिजिटल जमाना आल्याने टाक्या बंद पडल्या़ डिजिटल क्षेत्रात प्रवेश करतांना कल्पतरू फिल्म कंपनी काढली़ सध्या डिजिटलच्या जमान्यात २०० ते ३०० थिएटरला फिल्म रिलीज केले जात आहे़ शून्यातून भरारी घेणाºया राहुरी येथील फिल्म डायरेक्टरचे नाव राम परसैय्या़

भाऊसाहेब येवले ।   राहुरी : वडिलांचा मच्छिमारीचा व्यवसाय. त्यामुळे जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेता आले़ टुरिंग टाक्या चालवयाला घेतल्या़ डिजिटल जमाना आल्याने टाक्या बंद पडल्या़ डिजिटल क्षेत्रात प्रवेश करतांना कल्पतरू फिल्म कंपनी काढली़ सध्या डिजिटलच्या जमान्यात २०० ते ३०० थिएटरला फिल्म रिलीज केले जात आहे़ शून्यातून भरारी घेणाºया राहुरी येथील फिल्म डायरेक्टरचे नाव राम परसैय्या़डायरेक्टर राम परसैय्या यांनी वडिलोपार्जित मच्छिमारी न करता नवीन काहीतरी करून दाखवयाचे या हेतूने जीवनाचा प्रवास सुरू केला़ टुरिंग टॉकिजला पेट्या पुरविण्याचे काम सुरूवातीला केले़ टुरिंग टॉकिज डिजिटल जमान्यात बंद पडल्या़ काळाची पाऊले ओळखून राम परसैय्या यांनी डिजिटल क्षेत्रात प्रवेश केला़ एकामागून एक चित्रपट तयार केले़ आतापर्यंत ११ मराठी चित्रपट तयार केले़ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कलाकार आहेत़ परंतु त्यांना पुरेशा प्रमाणावर सिनेमात काम करण्याची संधी मिळत नाही़ त्यामुळे राम परसैय्या यांनी ग्रामीण कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली़ चित्रपट तयार करतांना टीमवर्क सांभाळणे महत्त्वाचे असते़ त्यादृष्टीकोनातून डायरेक्टर म्हणून राम परसैय्या यांचे कौशल्य पणाला लागते़ चित्रपट निर्मितीनंतर रिलीज करणे, सॅटेलाईट विकणे, सरकारचे अनुदान प्राप्त करणे ही कामे करावी लागतात़ चित्रपटाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन गोरेगाव, पुणे, भोर, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी चित्रपटाचे शुटींग केले जाते़ पावसाळ्यात चित्रपटाच्या शुटींगला अर्धविराम दिला जातो़  डिसेंबरमध्ये राम परसैय्या यांनी नवीन चित्रपटांचे नियोजन केले आहे़ परसैय्या यांची चित्रपट डबिंग करून चीनमध्ये गेले आहेत़ बाहेरच्या देशात  चित्रपट दाखविले जातात़ परसैय्या यांनी हिंदी चित्रपटाचीही निर्मिती केलेली आहे़

भविष्य काळात बदलत्या तंत्र-ज्ञानाचा वापर करून प्रेक्षकांना नावीन्यपूर्ण चित्रपट देण्याचा प्रयत्न आहे़ त्यादृष्टीकोनातून ग्रामीण भागातील कलाकारांचे आॅडिशन घेतले जाते़ मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाही अशी ओरड सातत्याने होत असतांना दिसत आहे़ मात्र चांगला चित्रपट काढला तर त्याला प्रेक्षक डोक्यावर घेतात, असे दिग्दर्शक राम परसैया यांनी सांगितले.    

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर