शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

राज्यातील भटक्यांची पहिली वसाहत श्रीगोंदा तालुक्यात : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 12:18 IST

श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथील भटक्या विमुक्त जाती-जमातीमधील भुमीहीन ४५ नागरीकांना घरकुल बांधण्यासाठी प्रत्येकी ५०० चौरस फुट जागा महाराष्ट्र शासनाची जागा

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथील भटक्या विमुक्त जाती-जमातीमधील भुमीहीन ४५ नागरीकांना घरकुल बांधण्यासाठी प्रत्येकी ५०० चौरस फुट जागा महाराष्ट्र शासनाची जागा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास बाब म्हणून मान्यता दिली आहे. वांगदरीच्या माळरानावर भटक्या कुटुंबांतील राज्यातील पहिली वसाहत उभी राहणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या जागेवर अशा प्रकारची राज्यातील ही पहिलीच वसाहत उभी राहणार आहे.या जागेचा सात बारा उतारा या कुंटुबांच्या नावावर करण्यात आला असून पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते या कुंटुबांना जागा वाटप करण्यात आले आहे. भटक्या विमुक्त जमाती- जमातीतील कुंटुबांना जागेअभावी घरकुले बांधणे अशक्य झाले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विश्वजीत माने यांनी जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाची जागा मिळण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश तहसीलदार महेंद्र महाजन, गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना दिले. वांगदरीचे ग्रामसेवक अनील जगताप यांनी लाभार्थींशी संवाद साधत प्रस्ताव जलद गतीने तयार केला. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी यांनीही लक्ष घातले.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्वत: मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला खास बाब म्हणून तात्काळ मान्यता दिली. त्यामुळे या जागेवर घरकुल बांधण्याचे स्वप्न साकार होणार आहे.आम्हाला घरकुलासाठी कोणी जागा देत नव्हते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भटक्यांना घरकुलासाठी शासनाची जागा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही पाठपुरावा केला. त्यामुळे आमचे घराचे स्वप्न पुर्ण होणार आहे. - किरण वायदंडे, लाभार्थी 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा