शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

...अखेर ‘त्या’ महिलेच्या औषधांचे पार्सल पोहोच; केंद्रींय आरोग्यमंत्र्याने घेतली दखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 11:44 IST

कोपरगाव तालुक्यातील एका महिलेचे दिल्लीहून पोस्ट कार्यालयामार्फत पाठविलेले औषधाचे पार्सल लॉकडाऊनमुळे कोठे अडकले हे समजत नव्हते. या महिलेने थेट दिल्लीपर्यंत सूत्र हलविले. त्याची केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दखल घेतल्याने अखेर गुरुवारी (दि.२ एप्रिल ) रोजी नाशिक येथे अडकलेली औषधे पोस्ट विभागामार्फत स्वतंत्र गाडीने थेट सदर महिलेपर्यंत पोहोच करण्यात आले.

रोहित टेके/कोपरगाव : तालुक्यातील एका महिलेचे दिल्लीहून पोस्ट कार्यालयामार्फत पाठविलेले औषधाचे पार्सल लॉकडाऊनमुळे कोठे अडकले हे समजत नव्हते. या महिलेने थेट दिल्लीपर्यंत सूत्र हलविले. त्याची केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दखल घेतल्याने अखेर गुरुवारी (दि.२ एप्रिल ) रोजी नाशिक येथे अडकलेली औषधे पोस्ट विभागामार्फत स्वतंत्र गाडीने थेट सदर महिलेपर्यंत पोहोच करण्यात आले. संवत्सर येथील महानुभाव आश्रमातील तपस्विनी प्रेरणा महानुभव असे या महिलेचे नाव आहे.  कोपरगाव पोस्ट कार्यालयाचे डाक निरीक्षक विनायक शिंदे, मेल ओव्हर्सिअर अर्जुन मोरे, संवत्सर पोस्टाचे पोस्ट मास्तर दत्तात्रय गायकवाड, जीवन पावडी यांनी ते तपस्विनी प्रेरणा महानुभाव यांच्याकडे औषधांचे पार्सल सुपूर्द केले. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर महानुभाव आश्रमात प्रेरणा महानुभाव पंथाचे सेवा करीत आहेत. त्या मूळच्या दिल्लीच्या आहेत. दोन तीन वर्षांपासून त्या आश्रतात आहेत. दिल्ली येथून त्यांच्या नातेवाईकांनी (१७ मार्च ) रोजी औषधांचे पार्सल पोस्टाद्वारे पाठवले होते. लॉकडाऊनमुळे कोठे अडकलेले म्हणून त्यांनी व्ट्टिर व दिल्ली, मुंबई व आरोग्य मंत्रालयाशी संपर्क साधला होता. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी देखील संपर्क साधला. तहसीलदार योगेश चंद्रे यांना देखील संपर्क साधला होता. सर्व बाजूने सूत्रे हलविली गेल्याने अखेर गुरुवारी सायंकाळी संवत्सर आश्रमात औषधांचे पार्सल पोहोच झाली. यावेळी तपस्विनी प्रेरणा महानुभाव, आश्रमाचे संचालक राजधर बाबा यांनी त्यांचे आभार मानले. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देखील पोस्ट विभागाचे कौतुक केले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावWomenमहिलाmedicineऔषधंPost Officeपोस्ट ऑफिस