शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

मार्च अखेर शेतकऱ्यांनी थकबाकी भरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:19 IST

संगमनेर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांसाठी कामधेनू ठरली आहे. शेतकऱ्यांनी शंभर टक्के वसुलीची परंपरा यंदाही कायम ठेवत मार्चअखेर ...

संगमनेर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांसाठी कामधेनू ठरली आहे. शेतकऱ्यांनी शंभर टक्के वसुलीची परंपरा यंदाही कायम ठेवत मार्चअखेर ‌थकबाकी भरावी. नियमित कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी येथे गुरूवारी (दि. १८) जिल्हा बँकेच्या शाखांच्या आढावा बैठकीत कानवडे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे होते. तालुका विकास अधिकारी अशोक थोरात, वसुली अधिकारी यु.के. शिंदे, तालुका सचिव प्रकाश कडलग आदी उपस्थित होते.

जिल्हा बॅँकेने शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली आहे. संगमनेर व अकोले तालुक्याची शंभर टक्के वसुलीची परंपरा शेतकऱ्यांनी यंदाही कायम ठेवावी. जे शेतकरी नियमित कर्जदार असतील त्यांना नवीन योजनांचा लाभ मिळणार आहे, असेही ॲड. कानवडे म्हणाले.

तालुका विकास अधिकारी थोरात म्हणाले, जिल्हा बँकेने अत्यंत चांगले काम केले असून मागील वर्षी १८३ कोटींचे कर्जवाटप केले आहे. त्यापैकी फेब्रुवारी २०२१ अखेर २९ कोटी वसुली झाली आहे. या वर्षात शंभर टक्के वसुली देत आपल्या परंपरा कायम ठेवायचे आहे. कर्जवसुली करताना शासकीय नियमांचा आधार घेत सभासदांना व शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. याची काळजी घेण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन वसुली अधिकारी शिंदे यांनी केले. तालुका सचिव कडलग यांनी आभार मानले.