शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

महावितरणच्या अनागोंदीला कंटाळून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By admin | Updated: April 30, 2017 16:32 IST

वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून दाढ बुद्रूक येथील तरुण शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला़

आॅनलाइन लोकमतआश्वी (अहमदनगर), दि़ ३० - महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून दाढ बुद्रूक येथील तरुण शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला़दाढ बुद्रूक (ता़ राहता) परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ तीन दिवसांपासून रात्री व दिवसाही वीज पुरवठा खंडित होत आहे़ त्यामुळे पाणी असूनही पिके जळू लागली आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली़ शनिवारी रात्रभर वीज पुरवठा वारंवार खंडित होत होता़ त्यामुळे रविवारी सकाळी दाढ बुद्रूक येथील वीज वितरणच्या कार्यालयात जाऊन सुरळीत वीज पुरवठ्याची मागणी करणाऱ्या विजय कोतकर या शेतकऱ्याला महावितरणच्या अनागोंदीचा मनस्ताप सहन करावा लागला़ त्यामुळे कोतकर यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला़ यावेळी तेथेच उभ्या असलेल्या दुसऱ्या शेतकऱ्याने कोतकर यांच्या हातातील काडेपेटी हिसकावून घेतली़ त्यामुळे पुढील अनर्थ टळला़ या घटनेची माहिती समजताच डॉ़ दिपक तांबे, भारत तांबे, देवीचंद तांबे, अस्लम शेख, अनिल तांबे, सुभाष तांबे, सचिन तांबे आदी तात्काळ सबस्टेशनमध्ये दाखल झाले़गेल्या वर्षी दुष्काळामुळे पिके जळाली़ ते कर्ज डोक्यावर असताना या वर्षी नवीन कर्ज घेऊन पिक उभे केले़ पाणी असूनही वीजेअभावी पिके जळू लागली़ त्यामुळे जगावे की मरावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेले शेतकरी विजय कोतकर यांनी सांगितले़