शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 06:10 IST

सरसकट कर्जमाफीसह अन्य अन्य मागण्यांसाठी शहरासह नेवासा, श्रीरामपूर, राहाता आणि अकोले तालुक्यांत शेतकºयांनी सोमवारी पोलीस ठाण्यांवर मोर्चा काढत जेलभरो आंदोलन केले़

अहमदनगर : सरसकट कर्जमाफीसह अन्य अन्य मागण्यांसाठी शहरासह नेवासा, श्रीरामपूर, राहाता आणि अकोले तालुक्यांत शेतकºयांनी सोमवारी पोलीस ठाण्यांवर मोर्चा काढत जेलभरो आंदोलन केले़ आंदोलकांना अटक करून नंतर सुटका करण्यात आली़राज्य शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने राज्यभर जेलभरो आंदोलाची हाक देण्यात आली होती़ बच्चू मोढवे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल भवन येथून मोर्चा काढण्यात आला़ श्रीरामपूर येथे बाळासाहेब पटारे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. नेवासा येथे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नेते व माजी आमदार शंकर गडाख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला़ गडाख यांच्यासह शेतकºयांना अटक करून सुटका करण्यात आली़