शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

अहमदनगर: शेतकरी पुतळ्याला दुधाचा अभिषेक, दिंडी काढून पुणतांब्यात आंदोलनाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 11:12 IST

या दिंडीत शेतकऱ्या सोबत महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अहमदनगर: राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे शेतकरी, ग्रामस्थांनी आंदोलनाला सुरवात केली. आंदोलकांनी दिलेल्या ठरावाला सरकारने मुदतीत प्रतिसाद दिला नसल्याने धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पाच दिवसाच्या आत जर सरकारने या आंदोलन व मागण्याचा विचार केला नाही तर हे आंदोलन आणखीन तीव्र करणार असल्याचे किसान क्रांतीतर्फे शेतक-यांनी माध्यमांशी बोलताना निर्धार व्यक्त केला.

आजच्या धरणे आंदोलनाची सुरवात पुणतांबा येथील ग्राम सचिवालय जवळ असलेल्या शेतकरी पुतळ्याला दुग्ध अभिषेक, पुष्पहार घालून प्रारंभ करण्यात आला. त्याच प्रमाणे गावातून शेतकरी दिंडी काढण्यात आली. या दिंडीत शेतकऱ्या सोबत महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmers Protestशेतकरी आंदोलन