शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 21:00 IST

सततच्या नापिकीमुळे आणि खाजगी संस्थांच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील शेतकरी अशोक एकनाथ मगर (वय ४५) यांनी मंगळवारी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

लोणी (जि. अहमदनगर) : सततच्या नापिकीमुळे आणि खाजगी संस्थांच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील शेतकरी अशोक एकनाथ मगर (वय ४५) यांनी मंगळवारी (दि.११) सकाळी आपल्या राहात्या घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मगर यांच्या नावे गोगलगाव येथे तीन एकर कोरडवाहू शेतजमीन असल्याने ते इतरत्र मोलमजुरी करून पत्नी आणि दोन मुलांचा उदरनिर्वाह करीत होते. स्वत:च्या शेतजमिनीसाठी पाणी नसल्यामुळे गोगलगाव येथील आपल्या राहात्या घराजवळच लक्ष्मण उगले यांची शेतजमीन (गट नं. ७६) अशोक यांनी वाट्याने कसण्यासाठी घेतली होती. याही शेतजमिनीत पेरलेला गहू पाण्याअभावी करपून गेला होता. या पिकांसाठी केलेला खर्च वसूल होईल की नाही या धास्तीने ते चिंताग्रस्त होते. त्यातच वर्षापूर्वी श्रीराम फायन्सास या खाजगी कंपनीकडून त्यांनी गायीसाठी कर्ज घेतले होते. याचाही त्यांच्याकडे तगादा सुरू होता. या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राहात्या घराजवळ लक्ष्मण उगले यांच्या शेतजमिनीतील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. लोणी (ता.राहाता) येथून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोगलगावातल ही दीड वर्षातील चौथी शेतकरी आत्महत्या आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरrahaataराहाताFarmerशेतकरी