शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

राज्य सरकारचे अपयश केंद्राच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:22 IST

कोपरगाव येथे संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने सोमवारी (दि. १७) सुरू करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते ...

कोपरगाव येथे संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने सोमवारी (दि. १७) सुरू करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आ. स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, भाजपचे नेते बाळासाहेब परागसंधान, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, गेल्या वर्षी झालेल्या चक्रीवादळात राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली होती. ती मदतही अजून पोहोचली नाही. कोकणात वाड्याच्या वाड्या नष्ट झाल्या. यावेळी नुकसान कमी व्हावे, अशी अपेक्षा आहे. आपत्तीत राज्य सरकारने जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायला हवे. राज्य सरकारच्या चुकीमुळे राज्यातील शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत. सुरुवातीला सरकारने टेंडर काढले नाही. उशिरा काढले तर काही जिल्ह्यात टेंडरच झाले नाही. फळबागांच्या संदर्भात अनेक निकष यांनी बदलले. निकष बदलल्याने टेंडर झाले तेथे मदत मिळाली नाही, त्यामुळे यासंदर्भात सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.

---------------------

हे राज्याचे मोठे नुकसान

खा. राजीव सातव यांचे जाणे वेदनादायी आहे. कोरोनाच्या काळात अनेक नेते सोडून गेले. खा. राजीव सातव यांच्या बरोबरच मी काम केले आहे. पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्वांशी संबंध ठेवणारे ते चांगले नेते होेते. चांगले भविष्य असणारा नेता जेव्हा निघून जातो, तेव्हा हे राज्याचे मोठे नुकसान ठरते, अशी भावना फडणवीस यांनी खा. सातव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली.