शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
2
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
3
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
5
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
6
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
7
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
8
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
9
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
10
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
11
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
12
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
13
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
14
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
15
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
16
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
17
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
18
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
19
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
20
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!

राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा : खा. अशोक चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 19:24 IST

पाऊस नसल्याने राज्यात सगळीकडेच शेतक-यांची परिस्थिती गंभीर बनली आहे.  मराठवाडा व विदर्भात परिस्थिती खूपच भयानक आहे.

अहमदनगर : पाऊस नसल्याने राज्यात सगळीकडेच शेतक-यांची परिस्थिती गंभीर बनली आहे.  मराठवाडा व विदर्भात परिस्थिती खूपच भयानक आहे. त्यामुळे सरकारने पाहणी अहवालाची वाट न पाहता तातडीने दुष्काळ जाहीर करावा, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा अहमदनगर शहरात दाखल झाली. यावेळी ‘लोकमत’ कार्यालयास त्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संवाद साधला. खासदार चव्हाण म्हणाले, देशभरात इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. दोन-चार रुपयांनी भाव कमी करणे ही फसवणूक आहे. एकीकडे भाव कमी केले जातात तर दुसरीकडे दररोज भाव वाढविले जात आहेत. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय रुपयाचे अवमूल्यन होत असल्यामुळे महागाई वाढत आहे. त्यामुळे भाजप सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. नवरात्र, दिवाळीचे सण आता सुरु होत आहे. या सणांमध्ये भारनियमन सुरु केले आहे. पाऊस नसल्याने विद्युत पंप सुरु नाहीत. त्यामुळे सरकार सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे. राष्ट्रवादीबरोबर जागावाटपाची चर्चा सुरु असली तरी त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAshok Chavanअशोक चव्हाण