शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा : खा. अशोक चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 19:24 IST

पाऊस नसल्याने राज्यात सगळीकडेच शेतक-यांची परिस्थिती गंभीर बनली आहे.  मराठवाडा व विदर्भात परिस्थिती खूपच भयानक आहे.

अहमदनगर : पाऊस नसल्याने राज्यात सगळीकडेच शेतक-यांची परिस्थिती गंभीर बनली आहे.  मराठवाडा व विदर्भात परिस्थिती खूपच भयानक आहे. त्यामुळे सरकारने पाहणी अहवालाची वाट न पाहता तातडीने दुष्काळ जाहीर करावा, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा अहमदनगर शहरात दाखल झाली. यावेळी ‘लोकमत’ कार्यालयास त्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संवाद साधला. खासदार चव्हाण म्हणाले, देशभरात इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. दोन-चार रुपयांनी भाव कमी करणे ही फसवणूक आहे. एकीकडे भाव कमी केले जातात तर दुसरीकडे दररोज भाव वाढविले जात आहेत. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय रुपयाचे अवमूल्यन होत असल्यामुळे महागाई वाढत आहे. त्यामुळे भाजप सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. नवरात्र, दिवाळीचे सण आता सुरु होत आहे. या सणांमध्ये भारनियमन सुरु केले आहे. पाऊस नसल्याने विद्युत पंप सुरु नाहीत. त्यामुळे सरकार सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे. राष्ट्रवादीबरोबर जागावाटपाची चर्चा सुरु असली तरी त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAshok Chavanअशोक चव्हाण