शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा : खा. अशोक चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 19:24 IST

पाऊस नसल्याने राज्यात सगळीकडेच शेतक-यांची परिस्थिती गंभीर बनली आहे.  मराठवाडा व विदर्भात परिस्थिती खूपच भयानक आहे.

अहमदनगर : पाऊस नसल्याने राज्यात सगळीकडेच शेतक-यांची परिस्थिती गंभीर बनली आहे.  मराठवाडा व विदर्भात परिस्थिती खूपच भयानक आहे. त्यामुळे सरकारने पाहणी अहवालाची वाट न पाहता तातडीने दुष्काळ जाहीर करावा, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा अहमदनगर शहरात दाखल झाली. यावेळी ‘लोकमत’ कार्यालयास त्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संवाद साधला. खासदार चव्हाण म्हणाले, देशभरात इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. दोन-चार रुपयांनी भाव कमी करणे ही फसवणूक आहे. एकीकडे भाव कमी केले जातात तर दुसरीकडे दररोज भाव वाढविले जात आहेत. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय रुपयाचे अवमूल्यन होत असल्यामुळे महागाई वाढत आहे. त्यामुळे भाजप सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. नवरात्र, दिवाळीचे सण आता सुरु होत आहे. या सणांमध्ये भारनियमन सुरु केले आहे. पाऊस नसल्याने विद्युत पंप सुरु नाहीत. त्यामुळे सरकार सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे. राष्ट्रवादीबरोबर जागावाटपाची चर्चा सुरु असली तरी त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAshok Chavanअशोक चव्हाण