शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

अकरावीचा ‘कट आॅफ’ पाच टक्क्यांनी घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 17:02 IST

मागील वर्षीपेक्षा यंदा अकरावीच्या विज्ञान व वाणिज्य शाखांचा ‘कट आॅफ’ पाच ते सात टक्क््यांनी घसरला आहे.

अहमदनगर : मागील वर्षीपेक्षा यंदा अकरावीच्या विज्ञान व वाणिज्य शाखांचा ‘कट आॅफ’ पाच ते सात टक्क््यांनी घसरला आहे. दुसरीकडे कला शाखेला विद्यार्थीच मिळत नसल्याने सर्वच महाविद्यालयांत या शाखेसाठी थेट प्रवेश दिला जात आहे.जिल्ह्याचा दहावीचा निकाल यंदा मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल अकरा टक्क््यांनी कमी लागला आहे. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा कमी विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले. मंगळवारी शहरातील महाविद्यालयांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. मागील वर्षी विज्ञानचा कट आॅफ ९५ टक्क््यांच्या पुढे होता. तो आता ९० पर्यंत खाली आला आहे.रेसिडेन्सिअल ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान खुला प्रवर्ग ९३, तर वाणिज्यचा कट आॅफ (मराठी माध्यम) ७५ व ८८ (इंग्रजी माध्यम) असा राहिला. न्यू आर्टसमध्ये विज्ञान खुल्या वर्गाचा कट आॅफ ८५पर्यंत आला आहे. येथीलच वाणिज्य खुल्या वर्गातील मराठी माध्यमाचा कट आॅफ ६५, तर इंग्रजी माध्यमाचा कट आॅफ ८५ पर्यंत आला आहे. राधाबाई काळे महिला महाविद्यालयात खुल्या वर्गातील मुलींना विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा असेल तर ९० टक्क््यांच्या पुढे गुण हवेत. तर वाणिज्यसाठीही ७६ टक्के गुण हवेत. पहिल्या यादीत समावेश असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ६ जुलैपर्यंत निश्चित होतील. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात आल्याने त्यांचा कट आॅफ स्वतंत्र्यरित्या जाहीर करण्यात आला आहे.कला शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी असल्याने येथे उपलब्ध जागेच्या तुलनेत कमी अर्ज आले आहेत. त्यामुळे कला शाखेची गुणवत्ता यादी कोणत्याच महाविद्यालयाने जाहीर केलेली नाही. जेवढे अर्ज येतील त्या सर्व विद्यार्थ्यांना थेट प्रवेश दिला जाणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर