शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

तनपुरे कारखान्याची निवडणूक १६ जूनला

By admin | Updated: May 9, 2016 23:49 IST

राहुरी : येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक १६ जून रोजी होत आहे. आजपासून (१० मे) अर्ज विक्रीही सुरू होणार आहे.

राहुरी : येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक १६ जून रोजी होत आहे. आजपासून (१० मे) अर्ज विक्रीही सुरू होणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून संगमनेरचे उपनिबंधक जे़ एस़ आहेर व राहुरीचे उपनिबंधक गोकूळ नागरे यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. दरम्यान, बहुरंगी लढतीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकीकडे कर्जाच्या खाईत असणाऱ्या या कारखान्याला उर्जितावस्थेत आणण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत असताना निवडणूक जाहीर झाली आहे. थकित देणी देण्यासाठी कारखान्याची मालमत्ता विक्रीची निविदा दोनदा प्रसिद्ध होऊनही प्रतिसाद मिळालेला नाही. आता केवळ कारखान्याकडे असलेल्या शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्याच्या हेतूने निवडणुकीत उड्या पडण्याची शक्यता आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सोमवारी कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १० ते १६ मे दरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करणे, १७ मे रोजी सकाळी ११ वाजता अर्जांची छाननी, दि. १८ मे ते १ जून दरम्यान अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया व त्यानंतर १६ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ५ यादरम्यान मतदान होत आहे. दुसऱ्या दिवशी १७ जूनला मतमोजणी होईल. (तालुका प्रतिनिधी)