शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणातील पाणीसाठा खपाटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 17:28 IST

सलग दोन वर्ष मुळा धरण भरूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर झाल्याने पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. धरणात के वळ २ हजार २०० दलघफु पाणीसाठा शिल्लक आहे. 

राहुरी : सलग दोन वर्ष मुळा धरण भरूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर झाल्याने पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. धरणात के वळ २ हजार २०० दलघफु पाणीसाठा शिल्लक आहे. २६ हजार दलघफु पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या ७ हजार ००० दलघफु पाणी साठा उपलब्ध आहे. त्यापैकी ४ हजार ५०० दलघफु पाणी मृत स्वरूपात आहे.  याशिवाय पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी शेवटचे अवर्तन १ हजार ६५२ क्युसेकसने सुरू आहे. डाव्या कालव्यातुन २८० क्युसेकसने पाण्याचे अवर्तन शेतीसाठी सुरू आहे. मुळा धरण धरण गेल्या दोन वर्षात पुर्ण क्षमतेने भरल्याने नदी पात्रातुन पाणी सोडण्यात आले होते. दोन्ही कालव्यातून शेतीसाठी मुबलक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे ऊस लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. जुलै महीन्यापर्यंत पिण्यासाठी पुरेल इतके पाणी धरणात शिल्लक आहे. जुलैच्या पहील्या आठवड्या मुळा धरणाकडे पाणी आवक सुरू होते. धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेल्यानंतर दरवर्षी त्यावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना अडचणीत येतात. यंदाही पाणी खाली गेल्यानंतर पिण्याच्या पाणी योजना अडचणीत येऊ लागल्या आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी