शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

मुळा धरणातील पाणीसाठा खपाटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 17:28 IST

सलग दोन वर्ष मुळा धरण भरूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर झाल्याने पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. धरणात के वळ २ हजार २०० दलघफु पाणीसाठा शिल्लक आहे. 

राहुरी : सलग दोन वर्ष मुळा धरण भरूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर झाल्याने पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. धरणात के वळ २ हजार २०० दलघफु पाणीसाठा शिल्लक आहे. २६ हजार दलघफु पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या ७ हजार ००० दलघफु पाणी साठा उपलब्ध आहे. त्यापैकी ४ हजार ५०० दलघफु पाणी मृत स्वरूपात आहे.  याशिवाय पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी शेवटचे अवर्तन १ हजार ६५२ क्युसेकसने सुरू आहे. डाव्या कालव्यातुन २८० क्युसेकसने पाण्याचे अवर्तन शेतीसाठी सुरू आहे. मुळा धरण धरण गेल्या दोन वर्षात पुर्ण क्षमतेने भरल्याने नदी पात्रातुन पाणी सोडण्यात आले होते. दोन्ही कालव्यातून शेतीसाठी मुबलक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे ऊस लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. जुलै महीन्यापर्यंत पिण्यासाठी पुरेल इतके पाणी धरणात शिल्लक आहे. जुलैच्या पहील्या आठवड्या मुळा धरणाकडे पाणी आवक सुरू होते. धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेल्यानंतर दरवर्षी त्यावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना अडचणीत येतात. यंदाही पाणी खाली गेल्यानंतर पिण्याच्या पाणी योजना अडचणीत येऊ लागल्या आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी