शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राहत्यात लग्न समारंभातून तीन लाखांचे दागिने लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 16:55 IST

लग्न संमारंभातून अज्ञात चोरट्याने तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना राहाता शहरातील कुंदन लॉन येथे ५ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. 

राहाता : लग्न संमारंभातून अज्ञात चोरट्याने तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना राहाता शहरातील कुंदन लॉन येथे ५ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. राहाता पोलिसात मंजुषा नरेद्र कुलकर्णी ( वय ५०, रा.औरागांबाद) या महिलेने फिर्याद दिली आहे. ५ डिसेंबर रोजी राहाता येथे आमच्या नात्यातील लग्नसंभारंभाकरीता कुदंन लॉन या ठिकाणी आले होते. लग्नसंभारंभा दरम्यान रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मी एका खुर्चीवर बसले असताना माझ्या जवळील दोन पर्स होत्या. त्यात १७ तोळे सोने, रोख दहा हजार रुपये असा तीन लाख रुपयांचा ऐवज होता. या पर्स माझी नजर चुकवून लबाडीच्या इराद्याने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या, असे कुलकर्णी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत राहाता पोलिसांनी शुक्रवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे हे करीत आहे. 

टॅग्स :rahaataराहाताCrime Newsगुन्हेगारी