शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

'राजकीय वादांमुळे ग्रामविकासाला खीळ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 08:15 IST

अण्णा हजारे : सरपंच ग्रामसंसदेचा राळेगणसिद्धीत समारोप

पारनेर (जि.अहमदनगर) : प्रत्येक गावात राजकीय पक्षांचे राजकारण शिरल्याने गावच्या विकासात खीळ बसत आहे. सरपंचांनी पक्ष विरहित निवडणूक लढविली पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. राळेगणसिद्धीत दोन दिवशीय सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या कार्यशाळेच्या सांगताप्रसंगी ते बोलत होते. हजारे म्हणाले, गावातील एक गट चांगला काम करीत असेल तर दुसरा गट त्याला विरोध करतो. कारण राजकीय पक्षांमुळे गावातील लोक दोन गटात विभागले गेलेले आहेत. यामुळे गावात भांडण-तंटे वाढले आहेत.

सरपंच ग्रामसंसद महासंघाचे सरचिटणीस दत्ता आवारी म्हणाले, राज्यात सरपंच कार्यशाळा घेऊन हजारे यांचे विचार गावागावात पोहोचविणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेव घुले, सरचिटणीस अशोक सब्बन, सहचिटणीस दत्ता आवारी, उपाध्यक्ष सरपंच कैलास पटारे, महिला उपाध्यक्ष सरपंच रोहिणी गाजरे, संघटक सरपंच प्रविण साठे, खजिनदार डॉ. प्रशांत शिंदे, राजाराम गाजरे यांच्यासह राज्यातील बुलढाणा, कोल्हापूर, अकोला, अहमदनगर, पुणे, हिंगोली, सातारा, बीड जिल्ह्यातील सरपंचांसह इतर जिल्ह्यातील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.पक्षविरहीत निवडणूक लढवाकाही लोक पक्ष व गटातटामागे लागून सरपंच होतात. असे न करता गावातील लोकांनी पक्षविरहीत निवडणूक लढविल्यास खऱ्या अर्थाने गावाचा व देशाचा विकास होईल, असे मत अण्णा हजारे यांनी मांडले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेPoliticsराजकारण