शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

'राजकीय वादांमुळे ग्रामविकासाला खीळ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 08:15 IST

अण्णा हजारे : सरपंच ग्रामसंसदेचा राळेगणसिद्धीत समारोप

पारनेर (जि.अहमदनगर) : प्रत्येक गावात राजकीय पक्षांचे राजकारण शिरल्याने गावच्या विकासात खीळ बसत आहे. सरपंचांनी पक्ष विरहित निवडणूक लढविली पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. राळेगणसिद्धीत दोन दिवशीय सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या कार्यशाळेच्या सांगताप्रसंगी ते बोलत होते. हजारे म्हणाले, गावातील एक गट चांगला काम करीत असेल तर दुसरा गट त्याला विरोध करतो. कारण राजकीय पक्षांमुळे गावातील लोक दोन गटात विभागले गेलेले आहेत. यामुळे गावात भांडण-तंटे वाढले आहेत.

सरपंच ग्रामसंसद महासंघाचे सरचिटणीस दत्ता आवारी म्हणाले, राज्यात सरपंच कार्यशाळा घेऊन हजारे यांचे विचार गावागावात पोहोचविणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेव घुले, सरचिटणीस अशोक सब्बन, सहचिटणीस दत्ता आवारी, उपाध्यक्ष सरपंच कैलास पटारे, महिला उपाध्यक्ष सरपंच रोहिणी गाजरे, संघटक सरपंच प्रविण साठे, खजिनदार डॉ. प्रशांत शिंदे, राजाराम गाजरे यांच्यासह राज्यातील बुलढाणा, कोल्हापूर, अकोला, अहमदनगर, पुणे, हिंगोली, सातारा, बीड जिल्ह्यातील सरपंचांसह इतर जिल्ह्यातील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.पक्षविरहीत निवडणूक लढवाकाही लोक पक्ष व गटातटामागे लागून सरपंच होतात. असे न करता गावातील लोकांनी पक्षविरहीत निवडणूक लढविल्यास खऱ्या अर्थाने गावाचा व देशाचा विकास होईल, असे मत अण्णा हजारे यांनी मांडले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेPoliticsराजकारण