शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सुविधा नसल्यामुळे शिर्डी विमानतळ केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे चालवण्यास द्यावे - प्रफुल पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 19:05 IST

शिर्डी विमानतळावर सुविधांची वाणवा असल्याने हे विमानतळ केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाला चालवण्यासाठी देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डीत केली.

शिर्डी : शिर्डीला येणा-या भाविकांसाठी विमानतळ सुरू करण्यात आले असून त्यास भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र शिर्डी विमानतळावर सुविधांची वाणवा असल्याने हे विमानतळ केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाला चालवण्यासाठी देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डीत केली.दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात साईदरबारी हजेरी लावणा-या पटेल यांनी सोमवारी दुपारी सार्इंच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली. यावेळी पत्रकारांशी बोलताना पटेल यांनी कोरेगाव भिमा प्रकरणात महाराष्ट्र शासनाची यंत्रणा असफल ठरली असल्याचा आरोप केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहु, महात्मा फुलेंचा महाराष्ट्राला मोठा वारसा असल्याचे सांगत पटेल यांनी काही लोक बाबासाहेबांचा वारसा खराब करण्याचे प्रयत्न करत असून सध्याचे सरकार याकडे दुर्लक्ष करतेय. हा ध्रुवीकरण करण्याचाच प्रयत्न असल्यांची त्यांनी टिका केली. शेतक-यांच्या शेती मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. गुजरात निवडणुकीत भाजपाला मोठ्या प्रमाणात शेतक-यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्र सरकारने शेतक-यांची कर्ज माफी करून चालणार नाही तर शेतक-यांच्या मालाला योग्य भाव देण्याची गरज असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShirdi Airportशिर्डी विमानतळprafull patelप्रफुल्ल पटेल